मुंबईतील हिंदी भाषिकांवरील मारहाणीच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे.
“जर खरोखरच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस असाल, तर बिहारमध्ये या, धरून धरून मारू,” असा थेट इशाराच त्यांनी दिला.
Related News
Raja Shivaji मधील महाराणी साईबाईंचा ‘परिजात नथ’ चर्चेत; फक्त 24 तासांत तयार झालेली खास कलाकृती
चित्रपटासोबत दागिन्यांचीही चर्चा रंगली
Raja Shivaji
Continue reading
Chatpata Mango Pops : गोड, तिखट आणि टँगि चवीचा उन्हाळ्यातील ट्रेंडिंग डेझर्ट
उन्हाळ्यातील खास आंबा डेझर्टची नवी क्रेझ
Continue reading
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे माहितीचा प्रसार वेगाने होत असला, तरी त्याचबरोबर गैरवापराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात, देशाचे पंतप्रधान
Continue reading
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत; भोंदू बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल, पोलिस कारवाईनंतर खळबळ
महाराष्ट्रात कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे आणि आपल्या खास शैलीमुळे घराघरात पोहोचलेले निवृत्त...
Continue reading
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! HSC निकालाची तारीख जाहीर; २ मे रोजी लागणार निकाल
महाराष्ट्रातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी आणि महत्त...
Continue reading
दुबे यांनी महाराष्ट्रातील उद्योग, कर भरणे, आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यावरून ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले.
“तुमच्याकडे ना खाणी आहेत ना मोठे उद्योग, तुम्ही आमच्या पैशावर जगता,”
असा आरोप करत त्यांनी उर्दू, तमिळ, तेलुगू भाषिकांवर कारवाई करून दाखवा, असाही टोला लगावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/akot-kharedi-welling-association-tidal-kharedit-jhalelya-corrupt-chokshi-karoon-gunhe/