इंझोरी | प्रतिनिधी
२५ व २६ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे इंझोरी महसूल मंडळातील शेकडो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
सोयाबीनच्या आधीच पेरलेल्या बियाण्यांचे उगम न झाल्याने अंदाजे २०० एकरांहून अधिक क्षेत्रात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
Related News
लाचेच्या जाळ्यात अडकले मुद्रांक जिल्हाधिकारी : अकोला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau - ACB) केलेल्या धडक कारवाईमुळे महसूल...
Continue reading
अकोला : श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेचा संदेश
श्री गजानन महाराज यांच्या पवित्र पालखीचे अकोला शहरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. या धार्म...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या शानदार दोन गोलांनंतर एका भारतीय चाहत्याने गणपती बाप्पांची मूर्ती स्टेडियममध्ये ठेवून प्रार्थना केल...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
वैभव सूर्यवंशी गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट? Viral Video मागील धक्कादायक सत्य समोर; 'फॅक्ट चेक'मध्ये मोठा खुलासा
Vaibhav Sooryavanshi Girlfriend Viral Video Fact Check: भारतीय क्रिके...
Continue reading
अमेरिकेत श्रीमंत भारतीयही 'गरीब' का दिसतात? व्हायरल व्हिडिओतून उघड झालं लक्झरी लाईफचं वास्तव
नवी दिल्ली : भारतात अमेरिकेबाबत कायमच एक वेगळं आकर...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
7 भन्नाट कारणं! विद्या बालनच्या मराठी रीलने जिंकली चाहत्यांची मनं; 'काय लागतं जगण्यासाठी?' डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ
बॉलिवूडमध्ये आपल्या दमद...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
मोठा बदल 2026: P-CBDC मुळे शेतकऱ्यांना थेट डिजिटल अनुदान; अकोल्यात विशेष कार्यशाळा
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) प्रोग्रॅमेबल सेंट्रल बँक डिजिटल करन्सी ...
Continue reading
Success Story: अवघ्या 4 महिन्यांत 2 कोटींची विक्री; पती-पत्नीच्या भन्नाट रील्स स्ट्रॅटेजीने घडवला मोठा चमत्कार
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा योग्य वा...
Continue reading
यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अल्पशा पावसाच्या आधारावर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती.
मात्र नंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे काही शेतांतील बियाणे वाहून गेले, काही सडले, तर काही जमिनीखाली दबले.
परिणामी बियाण्याचा उगमच झाला नाही.
बियाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
बियाण्याची मागणी अचानक वाढल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
त्यामुळे अनेक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बियाणे मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काहींनी बियाणे मिळवून दुबार पेरणीस सुरुवात देखील केली आहे.
कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही
दुबार पेरणीची परिस्थिती गंभीर असतानाही कृषी विभागाकडे अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही.
त्यामुळे ही माहिती अद्याप प्रशासनाच्या नोंदीत नाही.
शेतकऱ्यांचे म्हणणे
“माझ्या शेतात सोयाबीनची पेरणी केली होती, पण २६ आणि २७ जुन रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे ते बियाणे उगवलेच नाही.
त्यामुळे पुन्हा बियाण्यांची खरेदी करून दुबार पेरणी करत आहे. प्रशासनाने या नुकसानाची तातडीने पाहणी करणे आवश्यक आहे.”
— रवी काळेकर, शेतकरी, इंझोरी
“यंदा पावसाला विलंब झाला. त्यामुळे वेळ निघून जाऊ नये म्हणून अल्पशा पावसावरच पेरणी केली.
मात्र नंतर आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे बियाणे उगवलेच नाही. आता दुबार पेरणी करावी लागत आहे.
याची तक्रार लवकरच कृषी विभागाकडे करणार आहे.”
— अशोक इंगोले, शेतकरी, इंझोरी
तत्काळ पाहणी आणि मदतीची गरज
स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की,
लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.
अन्यथा शेतकरी अधिक अडचणीत सापडतील.
Read Also : https://ajinkyabharat.com/every-person-in-your-name-shindencha-sher-aani-jai-gujarat-azhane-churchna-udhan/