अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सहा दिवसापासून सुरु होते.
दरम्यान, आज सातव्या दिवशी बच्चूभाऊ यांनी सरकारणे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले आहे.
Related News
कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.
एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.
...
Continue reading
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठ...
Continue reading
राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या संभाव्य वाहतूक अडचणींचा विचा...
Continue reading
प्रतिनिधी | अहमदाबाद
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदे...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २०वा हप्ता लवकरच म्हणजे २० जून २०२५ रोजी पात्र
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिले...
Continue reading
समधितांचे अर्थपूर्ण दूर लक्ष
माल वाहतूक दारावर उपास मारीची पाळी
सध्या संपूर्ण भारतात घरकुल योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावोगावी घरकुल मंजूर झाले
आणि नुकतीच पाऊसल्याला स...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी... राजकुमार वानखडे ..
अकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले संत नगरी मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेला
आठवडी बाजार मध्ये घाणीचे साम्राज्य पस...
Continue reading
अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत अकोला
शहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेय.. शहरातील रस्त्यावर चलचित्रद्वारे वाहन
...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार
नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आज...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
काही क्षणांत संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.मात्र अशा कठीण प्रसंगी धैर्य,मायेची
उब आणि देवाची कृपा लाभली,तर चमत्कारही शक्य होतो याचे प्रत्यंतर नुकत्याच...
Continue reading
अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापुर मार्गावरील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्नसमारंभ पर्ससह
2 लाख 43 सोन्याचे दाग दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सम...
Continue reading
विशाल आग्रे, अकोट शहर प्रतिनिधी
अकोट : भूमिहीन शेत मजुराच्या मुलाने मजुरीच करावी अशी काहीशी परंपरा पाहायला मिळते.
त्यातून आपल्या परंपरेला फाटा देऊन काही वेगळे करण्याचा प्रयत्...
Continue reading
आपण आंदोलन स्थगित केले आहे थांबवलेले नाही असे म्हणत २ ऑक्टोबर
पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार असा इशारा यावेळी कडू यांनी दिला आहे.
“आपल्या अन्नत्याग आंदोलनाने सरकारमधील मंत्र्यांना आता बोलकं केलं आहे.
दिव्यांगांच्या बाबतीत आपण २५ मागण्या केल्या होत्या त्यापैकी २० मागण्या आपण मान्य करून घेतल्या हे
आपल्या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे. आपण आपले आंदोलन स्थगित करत आहोत.
आता सरकार कर्जमाफीच्या तारखेबद्दल जर सांगत नसेल तर येत्या २ ऑक्टोबरपर्यंत सरकारने कर्जमाफी करावी
अन्यथा महात्मा गांधीजींच्या जयंतीदिवशी भगतसिंग होत मंत्रालयावर मोर्चा काढू,” अशा इशारा देत बच्चू कडू यांनी आपले आंदोलन स्थगित केले.
संत तुकडोजी महाराजांची भूमी असलेल्या मोझरी येथे प्रहारचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांचे गेल्या सहा दिवसांपासून उपोषण सुरु होते.
आज सातव्या दिवशी शनिवारी पोटात अन्न नसल्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालवली होती.
बच्चू कडू यांची ढासळलेली प्रकृती पाहून एक कार्यकर्ता तुम्ही उपोषण मागे घेतले नाही तर आत्मदहन करेन.
कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करून आपण उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचे कडू यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान, त्यांच्या आंदोलन स्थळी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी बच्चू कडू म्हणाले की, आजच्या घडीला शेतीचा प्रश्न सुटणे अत्यंत महत्वाचा आहे.
आज पुण्यात राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्जमाफीच्या घोषणेबाबत सांगितले.
आपल्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेण्यात आली असून आपल्या आंदोलनाला हे मोठे यश आहे.
आता आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित करत असून जर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर २ आँक्टोबरपासून पुन्हा आंदोलन करणार असल्याचे कडू यांनी सांगितले.
राज्यात उद्या प्रहार पक्षाचे होणारे चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात यावे, अशा सूचना यावेळी बच्चू कडू यांनी केल्या.
व त्यानंतर दोन अपंग यांच्या हस्ते व उद्योगमंत्री सामंत यांच्या
उपस्थितीत बच्चू कडू यांनी पाणी घेऊन आपले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pavasalayamue-three-mahinancha-ration-minar/