प्रतिनिधी | अहमदाबाद
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
भूमिहीन शेतमजुराच्या मुलाची कर्तृत्वगाथा – अकोटच्या आनंद भटकरची इंडियन नेव्हीत अधिकारीपदी निवड
दुपारी 1:40 वाजता हा अपघात झाला. आग पूर्णपणे संध्याकाळी 6 वाजता आटोक्यात आणली गेली.
टेकऑफनंतरच तांत्रिक बिघाड
-
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर फक्त 650 फूट उंचीवर पोहोचल्यावर पायलटने ‘मेडे कॉल’ (इमर्जन्सी सिग्नल) दिला होता.
-
मात्र, त्यानंतर ATC शी संपर्क होऊ शकला नाही, आणि विमान जवळच्या हॉस्पिटलजवळ कोसळले.
ब्लॅक बॉक्स सापडला
-
ब्लॅक बॉक्स घटनास्थळी सापडला असून, तो तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
-
यामध्ये फ्लाइट डाटा व कॉकपिट आवाज रेकॉर्डिंग असल्याने अपघाताची खरी कारणे समजू शकणार आहेत.
उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत
-
केंद्र सरकारने या अपघाताच्या गंभीर चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती तयार केली आहे.
-
मंत्री नायडू म्हणाले, “हे दुर्दैवी घडलं, पण आम्ही पूर्ण पारदर्शकतेने तपास करणार.”
आणखी एक मृतदेह सापडला
-
बी.जे. हॉस्पिटलच्या छतावर अजूनही विमानाचे काही अवशेष आहेत.
-
त्या ठिकाणाहून आणखी एक मृतदेह सापडला आहे. एकूण मृतांची संख्या 274 वर गेली आहे.
-
विमानातील फक्त एक प्रवासी जिवंत बचावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/pm-farmer-yojnechi-20th-haptachi-waiting/