अमरावती : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या अन्नत्याग
आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर नंदगाव पेठ टोलनाक्याजवळ स्थानिक शेतकऱ्यांनी टायर जाळून आंदोलन केलं.
Related News
“पुन्हा एकत्र येणार काका-पुतणे? शरद पवारांनी भाजपला ठेवला दूर, युतीसाठी अजित पवारही पर्यायात”
विठ्ठल मोहोड यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
मुर्तिजापूर; रोशनपुऱ्यात थंडपेयाच्या दुकानास भिषण आग:
‘विमानने पकडली अचानक वेग आणि तात्काळ बंद झाल्या लाइट्स…’ – बचावलेल्या विश्वास कुमार यांचा थरारक अनुभव
गौतम गंभीर भारतात परतला; आईला हृदयविकाराचा झटका,
वादळाचा कहर! जानोरीमेळ गावात अवघ्या २० मिनिटांत उध्वस्त संसार; अनेकांचे संसार उघड्यावर
कोंडोलीत नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्पाचे भव्य उद्घाटन; ग्रामस्तरावर सूक्ष्म नियोजनाला सुरुवात
गोपनीय माहितीवरून कारवाई; बाळापुरात गोवंशांची निर्दय वाहतूक उघड, 3 गोवंशांना दिलं जीवनदान
व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर व शेतकऱ्यांचा माल उघडयावर मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत प्रकार
घोडेगाव तेथे तुफान वादळी वाऱ्याने कित्येकाचे संसार उघड्यावर
अहमदाबाद विमान अपघातात 240 हून अधिकांचा मृत्यू; अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली!
सावरगाव ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार
आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी प्रहार नेत्यांच्या मागण्यांना तत्काळ मान्यता देण्याची मागणी करत सरकारवर जोरदार निशाणा साधला.
टायर जाळून रास्ता रोको करत त्यांनी आपला रोष व्यक्त केला.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, “कर्जमाफीच्या मागणीसाठी जर बच्चू कडू यांना अन्नत्याग करावा लागत असेल,
तर हे सरकारचे अपयश आहे.” त्यांनी सरकारला इशारा दिला की जर लवकर निर्णय झाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल.
या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
Read Also : https://ajinkyabharat.com/khamgaon-he-was-present-in-the-presence/