गडचिरोली — गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीच्या विस्ताराला पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली असून,
यासाठी ९०० हेक्टर जंगलातील १.२३ लाख झाडांची कत्तल होणार आहे. या निर्णयामुळे ३० ते ४० गावांतील
सुमारे ५० हजार नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता असून टायगर कॉरिडोर धोक्यात येणार आहे.
Related News
खामगाव येथे मा. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे उपस्थिती
राज ठाकरे – फडणवीस भेटीवर अजित पवारांचा संतुलित प्रतिसाद; “हीच महाराष्ट्राची संस्कृती”
अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघात; २३८ प्रवासी होते सवार
पातूर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर – शिर्ला, गोळेगाव आणि चोंढी येथे पशुधनाचा मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज अकोला दौऱ्यावर आहेत.
पत्नीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप; तक्रारदार गणेश ठाकरे यांचा पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप
विवाहितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल
मोदींच्या नेतृत्वाखालील ११ वर्षांचा यशस्वी प्रवास : देशात विकास, बदल आणि निर्णयांची अमृतयात्रा
अकोल्यातील बाळापूर शहरात आज झालेल्या दमदार पावसामुळे जन जीवन विस्कळीत
Bacchu Kadu Protest : चौथा दिवस अन्नत्यागाचा, कार्यकर्ते रस्त्यावर आक्रमक!
अकोला : विकास संवाद सभेत पावसाचे आगमन, नागरिकांत उत्साहाचे वातावरण!
युवासेनेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या उत्खनन क्षमतेला १० दशलक्ष टनांवरून २६ दशलक्ष
टनांपर्यंत वाढविण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच ‘अयस्क-वॉशिंग प्लांटसाठी’ ९०० हेक्टर
जंगलात झाडांची तोड मान्य करण्यात आली आहे.
पर्यावरण तज्ञ आणि आदिवासी समाजाने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या संदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरु आहे.
दरम्यान, नक्षलवादग्रस्त या भागात खाण उत्खननाच्या विस्तारामुळे जंगलाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/vatporeima-akshay-tree-pranvayu-danara-wad/