दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे.
Related News
US-Israel-Iran युद्धाचे पडसाद अष्टविनायक तीर्थक्षेत्रापर्यंत; पालीतील बल्लाळेश्वर देवस्थानचे अन्नछत्र ठप्प
पाली, रायगड – जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम...
Continue reading
‘वागळे की दुनिया’ फेम चिन्मयी साळवीचा ५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; झी मराठीवर प्रेक्षकांना भेटणार ‘सनई चौघडे’
‘वागळे की दुनिया’ या हिंदी मालिकेतून घराघरात ओळख मिळवणारी
Continue reading
भाजपाला सर्वात मोठा धक्का! छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार?
भाजपाला मोठा धक्का : छत्रपती संभा...
Continue reading
एकनाथ शिंदेंनंतर आता उदय सामंत दिल्ली दौऱ्यावर; राज्यात राजकीय चर्चेला उधाण
महाराष्ट्रात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना शिवसेना (शिंदे गट)चे
Continue reading
Delulu Dating: इंटरनेटवर हळूहळू पसरत असलेला नवीन रिलेशनशिप ट्रेंड
Delulu Dating : सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडिया आणि ऑनलाइन डेटिंग अॅप्सम...
Continue reading
मेट्रोच्या रस्त्यांवरून वडापावची गंधवाट… महाराष्ट्रातील १० अनिवार्य स्ट्रीट फूड्स
महाराष्ट्राची रस्त्यांवरील खाद्यसंस्कृती ही फक्त जेवण नाही, तर...
Continue reading
दत्तक मातांसाठी मोठा दिलासा! तीन वर्षांवरील मुल दत्तक घेतल्यासही १२ आठवड्यांची मॅटर्निटी लिव्ह – सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
आता वय महत्त्वाचं नाही! दत्तक मातांना 12 आठवड्यां...
Continue reading
चीनची निर्णायक भूमिका; इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक तणाव शिगेला, ऊर्जा संकटाची छाया गडद
मध्यपूर्वेतील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली असून
Continue reading
यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना पावसाळा लवकर
येण्याची चाहूल लागली आहे. तसेच या पावसामुळे शेती मशागत करणे सोयी झाले आहे.
पेरणीपूर्व मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याने शेतकरी मिळेल त्या
अवजारांचा उपयोग करून किंवा यंत्राच्या, ट्रॅक्टर, बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी व वखरणीसाठी
शेतामध्ये लागलेले आहेत. दानापूरसह परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांनीही शेतातील मशागत सुरू केली आहे.
शेती नवीन हंगामासाठी होत आहे सज्ज
दानापूर गावातील शेतकरी लोकांना उन्हाळी ज्वारी, भुईमूग, मुंग,मक्का, कांदा, पीक काढण्यात
अवकाळी पाऊस मोठ मोठी अडचण ठरला होता. या अस्मानी संकटामुळे कास्तकार हवालदिल झाला आहे.
पावसाळ्यातील पिके घेण्यासाठी शेतीच्या मशागती जोरात सुरू झाली आहे. हवामान विभागाने पुढील
काही दिवस पावसाचा खंड राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बी-बियाणे
आणि खतांची तयारीही सुरू झाली आहे. शेतकरी आता नव्या हंगामासाठी सज्ज होत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/duchaki-disinterested-wife/