शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांची पालखीने छोट्या छोट्या व्यावसायिकांना
व्यापाराचा आधार दिल्याचं पाहायला मिळालंय. पंढरपूरकडे निघालेल्या पालखी
सोबत हे किरकोळ विक्रेते सुद्धा गेल्या सात वर्षांपासून व्यवसाय करत वारी करतात.
Related News
अकोल्यात उमेश पुरी विरोधात जन सत्याग्रह संघटनेचा तीव्र निषेध, पुतळा दहन
इंदूरमध्ये मेट्रो सेवा मोफत! महिला-पुरुष सर्व प्रवाशांसाठी आनंदाची सफर — रविवारीपासून लागणार भाडं इंदूर |
१७२ रक्तदात्यांनी केले रक्तदान
अकोट : मच्छीसाथ परिसरात बस व मोटारसायकलचा भीषण अपघात —
१०वी, १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उत्तम संधी — एएनएम कोर्ससाठी १० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश
आमदार अमोल मिटकरी त्यांच्या निवासस्थानी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
अकोल्याच्या आळंदा ग्रामपंचायतीचा पुढाकार जिल्हा परिषद च्या शाळेत प्रवेश घेणाऱ्यासाठी करमाफीची घोषणा.
कापशी रोडवरील वादळी वाऱ्यामुळे बाबळीच मोठं झाड कोसळलं, सुदैवाने जीवितहानी नाही.
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोटमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्यावर धडक कारवाई;
अकोट येथील मंडळ अधिकाऱ्यावर प्राण घातक हल्ला
बुलडाणा अर्बन अकोला विभागाच्या वतीने शेतकरी मेळावा व सत्कार सोहळ्याचे आयोजन.
विदर्भाची पांढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावच्या संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची
पालखी शेगावकडे निघाली आहे. या पालखीत 700 वारकरी सहभागी आहेत.
ही पालखी शेगाव वरून निघून अकोला , वाशीम, हिंगोली ह्या जिल्ह्यात मार्गक्रमण
करत जवळपास एक महिन्याचा प्रवास करून पंढरपूरला पोहोचते,
मात्र यात विशेष म्हणजे या पालखीच्या मागेमागे किरकोळ विक्रेते सुद्धा वारी करताना दिसतात.
गेल्या सात वर्षांपासून हे व्यापारी या पालखी सोबत जात असल्याच सांगतात.
त्यांच्या सोबत त्यांची चिमुकली मुलेही प्रवास करतात.
तब्बल महिनाभराचा प्रवास हे विक्रेते पालखी सोबत करत, व्यापारही करतात आणि वारीपण.