मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृष्य अवकाळी पावसाने
अकोला जिल्ह्यात हाहाकार उडाला असून, या पावसाचा तब्ब्बल ३ हजार ७६
हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, २२ घराचे अंशतः नुकसान झाले आहे.
Related News
Raja Shivaji मधील महाराणी साईबाईंचा ‘परिजात नथ’ चर्चेत; फक्त 24 तासांत तयार झालेली खास कलाकृती
चित्रपटासोबत दागिन्यांचीही चर्चा रंगली
Raja Shivaji
Continue reading
Chatpata Mango Pops : गोड, तिखट आणि टँगि चवीचा उन्हाळ्यातील ट्रेंडिंग डेझर्ट
उन्हाळ्यातील खास आंबा डेझर्टची नवी क्रेझ
Continue reading
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे माहितीचा प्रसार वेगाने होत असला, तरी त्याचबरोबर गैरवापराच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात, देशाचे पंतप्रधान
Continue reading
इंदुरीकर महाराज पुन्हा चर्चेत; भोंदू बाबासोबतचा व्हिडिओ व्हायरल, पोलिस कारवाईनंतर खळबळ
महाराष्ट्रात कीर्तनातून समाजप्रबोधन करणारे आणि आपल्या खास शैलीमुळे घराघरात पोहोचलेले निवृत्त...
Continue reading
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! HSC निकालाची तारीख जाहीर; २ मे रोजी लागणार निकाल
महाराष्ट्रातील बारावी (HSC) परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अखेर मोठी आणि महत्त...
Continue reading
मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडात
बरलेल्या पावसाची सरासरी ४८. २ मिमी नोंद करण्यात आली. तर दोन दिवसात
सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आधीच खरीप व रब्बी हंगामाने शेतकऱ्यांची निराशा केली.
आता अवकाळी पावसाने हाताशी आलेली उन्हाळी पिके,
फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. एकूणच नैसर्गिक संकटाची
शृंखला खंडीत होत नसून, कूस बदलण्याची कोणतीच
संधी देत नसल्याने शेतकरी उघड्यावर आले आहेत.
Read Also :https://ajinkyabharat.com/akola-shahar-cathil-nau-polis-adhikhaya-badalay-order/