महेंद्रसिंग धोनीचं आयपीएल 2025मधील सफर संपलं आहे.
यंदाचा हंगाम केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर चेन्नई सुपर किंग्ससाठीही सर्वात खराब हंगामांपैकी एक ठरला.
मात्र, शेवटच्या सामन्यात चेन्नईने टॉप टीम गुजरात टायटन्सला 83 धावांनी हरवत विजयी निरोप घेतला.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
या सामन्यानंतर धोनीनं दिलेलं एक विधान सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे,
जे अनेकांनी विराट कोहलीशी जोडलं आहे.
धोनीचं सूचक विधान:
सामना संपल्यानंतर सादरीकरण समारंभात हर्षा भोगले यांनी धोनीला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारले.
निवृत्त होणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला.
धोनीनं सांगितलं की, तो काही महिने वेळ घेईल आणि शरीराची स्थिती पाहून पुढचा निर्णय घेईल.
मात्र यावेळी धोनी म्हणाला:
“हे प्रोफेशनल क्रिकेट आहे. केवळ परफॉर्मन्सच्या आधारावर निवृत्ती घ्यायची ठरवली,
तर काही खेळाडूंना 22व्या वर्षीच निवृत्त व्हावं लागेल. महत्त्वाचं हे असतं की तुमच्यात अजूनही.
‘भूक’ आहे का? शरीर फिट आहे का? आणि टीमला तुमची गरज आहे का?”
विराट कोहलीवर अप्रत्यक्ष टोला?
धोनीचं हे वक्तव्य विराट कोहलीच्या अलीकडील टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीच्या
पार्श्वभूमीवर चर्चेचं कारण ठरत आहे. भारताचे प्रमुख निवडकर्ते अजीत अगरकर यांनी नुकतंच सांगितलं की,
विराटने स्वतःच्या अपेक्षांप्रमाणे परफॉर्म न केल्यामुळे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
पण धोनीच्या मते, फॉर्म नव्हे तर ‘फिटनेस आणि इच्छाशक्ती’ महत्त्वाची असते.
विराट सध्या पूर्णपणे फिट आहे, आणि आयपीएलमध्ये त्याची ‘रन भूक’ अजूनही स्पष्टपणे दिसून येते.
याशिवाय, इंग्लंड दौऱ्यात टेस्ट संघाला त्याची मोठी गरज होती. तरीही विराटने अचानक टेस्ट क्रिकेटला रामराम ठोकला.
धोनीच्या या विधानामुळे क्रिकेटप्रेमी आणि तज्ज्ञांमध्ये चर्चा रंगली आहे –
की विराट कोहलीला अजून क्रिकेट द्यायचं होतं का?
आणि धोनीच्या या शब्दांनी त्याने पुन्हा विचार करावा का?
Read Also : https://ajinkyabharat.com/the-vermilion-which-will-erase-the-tyachan-mitanam-aahe/