जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून,
पुलवामा आणि त्राल भागात एकूण 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
गुरुवारी पुलवामात 3 दहशतवादी ठार करण्यात आले, तर आज त्रालच्या नादेर गावात
Related News
मूर्तिजापूर : ग्रामीण भागातील वीजबिल निम्मे करण्याची मागणी
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 3 दहशतवादी – आसिफ अहमद शेख,
आमिर नझीर वाणी आणि यावर अहमद भट ठार झाले.
ही कारवाई पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून,
या हल्ल्याचा संबंध या दहशतवाद्यांशी आहे का, याची चौकशी सुरू आहे.
गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी त्रालमधील नादेर गावाला वेढा घालून कारवाई केली.
दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
ही मोहिम अद्याप सुरू असून दहशतवाद्यांना शोधून ठार करण्याची रणनीती सुरक्षा दलांनी
अवलंबली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून,
जम्मू-कश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/chhatrapati-sambhajinagamadhyay-darodakhoracha-kahr/