जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत
भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाक अधिकृत काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.
या कारवाईनंतर देशभरात भारतीय सैन्याच्या धाडसी भूमिकेचे स्वागत होत आहे.
Related News
अकोल्यातील अकोट तालुक्यातही वादळी वारा आणि पावसामुळे मोठं नुकसान झालंय.
अकोट तालुक्यातील ग्राम लोहारी येथे झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे
गावातील विद्युत तारेचे खांब आणि त...
Continue reading
यवतमाळ, ९ मे :
लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन कुख्यात हिस्ट्रीशीटर गुन्हेगार संशयास्पद रित्या फिरत
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आ...
Continue reading
मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
या का...
Continue reading
अकोला :
अकोला शहरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
अवघ्या वीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही देशांमध्ये तात्काळ आणि पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती झाली असून, ती ...
Continue reading
अकोला, दि. १० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग
राहून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस...
Continue reading
सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
फक्त...
Continue reading
नवी दिल्ली | वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करत सांगितले की,
भारत आणि पाकिस्तान सीझफायरवर (शस्त्रसंधी) सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी त्य...
Continue reading
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधि...
Continue reading
अकोट प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर)
यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिरा...
Continue reading
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी संताप उसळला असताना,
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आणि परखड हल्लाबोल केला आहे.
भारता...
Continue reading
रायपूर (छत्तीसगड): भारताच्या हरित ऊर्जेकडे वाटचाल करताना अदानी इंटरप्रायजेसने देशातील
पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक विशेषतः कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात ये...
Continue reading
अकोला शहरात याचे पडसाद उमटले असून शिवसेना पक्षातर्फे भारतीय सैनिकांच्या शौर्याचे स्वागत करत जल्लोष करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी लाडू वाटून आपल्या आनंदाची आणि अभिमानाची भावना व्यक्त केली.
यावेळी भारतमाताची जयघोष, सैनिकांना सलाम आणि देशभक्तिपर घोषणा देण्यात आल्या.
शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणाले, “भारतीय लष्कराने जी कारवाई केली आहे,
ती प्रत्येक देशभक्त नागरिकाच्या भावना व्यक्त करणारी आहे. अशा धाडसी निर्णयामुळेच भारत आज सुरक्षित आहे.”
भारताने बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, कोटली, सियालकोट यांसारख्या पाकिस्तानच्या आतल्या भागात घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
ही कारवाई पहिल्यांदाच पाकिस्तानच्या 100 किमी आत जाऊन पार पडली आहे.
यामुळे भारतीय नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून,
अनेक ठिकाणी सैनिकांचे अभिनंदन आणि शौर्यदिन साजरे करण्यात येत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/hi-action-tambu-new-operation-sindoorwar-shaheed-lieutenant-vinay-narwal-yanchaya-wife-himanshi-yanchi-emotional-response/