‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी
तळांवर मंगळवारी रात्री जोरदार हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू
झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर मसूद अजहरची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली असून,
Related News
तणावमुक्त जीवनासाठी झोपेचे महत्त्व; अपुरी झोप ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत तणाव (stress) हा प्रत्येकाच्...
Continue reading
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर Amruta Fadnavis यांचा गंभीर गौप्यस्फोट; कॉर्पोरेटमधील अनुभवांबाबत व्यक्त केल्या भावना
नाशिकमध्ये सुरू असलेल्या कथित कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावरून र...
Continue reading
‘Bigg Boss Marathi 6’ मध्ये मोठा ट्विस्ट! मेघा धाडे, पुष्कर जोग आणि शिव ठाकरेची धमाकेदार एंट्री
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअॅलिटी शो
Continue reading
१६ वर्षांनंतर न्यायाचा विजय: विपुल अमृतलाल शाह यांचा धनादेश अनादर प्रकरणात मोठा विजय
बॉलिवूडमधील नामांकित निर्माता-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाह
Continue reading
आनंदाची बातमी! एलपीजीवरील अवलंबित्व कमी होणार? सरकारचा Ethanol कडे मोठा कल
भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणारी एक महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या...
Continue reading
“मीही मेलो असतो तर बरं झालं असतं,” असं तो म्हणाला असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
भारतीय हवाई दलाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, मुझफ्फराबाद, कोटली,
बाग (PoK) आणि बहावलपूरमधील मुरीदके, अहमदपुरा शार्किया (पाकिस्तान) येथे दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला चढवला.
या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाले.
यात त्याची पत्नी, मुलगी, भाऊ आणि बहिणींचा समावेश होता.
बहावलपूर हे मसूद अजहरचे मूळ गाव असून, जैश-ए-मोहम्मदचा मुख्य आधारस्थान तिथेच असल्याचे मानले जाते.
भारताच्या कारवाईमुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का बसला आहे.
अजहरच्या प्रतिक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती आणि भारतीय हल्ल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-bharatachi-clear-role-mumbai-2411-nantarcha-sarvat-motha-halla/