‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी
तळांवर मंगळवारी रात्री जोरदार हवाई हल्ला केला. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू
झाल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक घटनेनंतर मसूद अजहरची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली असून,
Related News
यवतमाळ, ९ मे :
लोहारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन कुख्यात हिस्ट्रीशीटर गुन्हेगार संशयास्पद रित्या फिरत
असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आ...
Continue reading
मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
या का...
Continue reading
अकोला :
अकोला शहरात आज सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
अवघ्या वीस मिनिटांपर्यंत चाललेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
शहरातील ...
Continue reading
नवी दिल्ली :
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन्ही देशांमध्ये तात्काळ आणि पूर्ण शस्त्रसंधीवर सहमती झाली असून, ती ...
Continue reading
अकोला, दि. १० : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी सजग
राहून दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करावे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस...
Continue reading
सतना (मध्य प्रदेश) :
जिथे देश झोपलेला असतो, तिथे चूंद गावाचे जवान सरहद्दीवर जागे असतात.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील लहानसं चूंद गाव आज देशासाठी अभिमानाचं प्रतीक ठरतंय.
फक्त...
Continue reading
नवी दिल्ली | वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा दावा करत सांगितले की,
भारत आणि पाकिस्तान सीझफायरवर (शस्त्रसंधी) सहमत झाले आहेत. ट्रम्प यांनी त्य...
Continue reading
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अधिकच तीव्र झालेला असताना,
केंद्र सरकारने दहशतवादाविरुद्ध एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारशी संबंधि...
Continue reading
अकोट प्रतिनिधी: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर (प्रकाश आंबेडकर)
यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिरा...
Continue reading
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधी संताप उसळला असताना,
AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानवर थेट आणि परखड हल्लाबोल केला आहे.
भारता...
Continue reading
रायपूर (छत्तीसगड): भारताच्या हरित ऊर्जेकडे वाटचाल करताना अदानी इंटरप्रायजेसने देशातील
पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक लाँच केला आहे. हा ट्रक विशेषतः कोळसा वाहतुकीसाठी वापरण्यात ये...
Continue reading
अमरावती : शहरातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित खासगी कंपनीला पाकिस्तानमधून
आलेल्या कॉलवरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलमुळे
कंपनीत...
Continue reading
“मीही मेलो असतो तर बरं झालं असतं,” असं तो म्हणाला असल्याचं सूत्रांकडून समजतंय.
भारतीय हवाई दलाने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, मुझफ्फराबाद, कोटली,
बाग (PoK) आणि बहावलपूरमधील मुरीदके, अहमदपुरा शार्किया (पाकिस्तान) येथे दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला चढवला.
या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्य ठार झाले.
यात त्याची पत्नी, मुलगी, भाऊ आणि बहिणींचा समावेश होता.
बहावलपूर हे मसूद अजहरचे मूळ गाव असून, जैश-ए-मोहम्मदचा मुख्य आधारस्थान तिथेच असल्याचे मानले जाते.
भारताच्या कारवाईमुळे जैश-ए-मोहम्मदला मोठा धक्का बसला आहे.
अजहरच्या प्रतिक्रियेमुळे त्याची मानसिक स्थिती आणि भारतीय हल्ल्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/operation-sinduranantar-bharatachi-clear-role-mumbai-2411-nantarcha-sarvat-motha-halla/