पहलगाममधील निर्दोष पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ठामपणे घेतला आहे.
मंगळवारी मध्यरात्री भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त
काश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
या कारवाईत अवघ्या २३ मिनिटांत दहशतवादी गट लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या बस्तानांवर कडाडून हल्ला करण्यात आला.
भारताच्या या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.
या धक्कादायक घडामोडीनंतर पाकिस्तानमधील नागरिक सैरभैर झाले असून, गुगलवर
“ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?”, “सिंदूर म्हणजे काय?”, “सिंदूर अटैक काय आहे?” यांसारख्या कीवर्डसचा शोध घेत आहेत.
गुगल ट्रेंड्सनुसार, पाकिस्तानमध्ये “India Attack Bahawalpur”, “India Attack on Pakistan Today”,
“India Strikes Pakistan” असे अनेक कीवर्ड ट्रेंडिंगमध्ये आहेत. तसेच, “Indian Army vs Pakistani Army”,
“Most Powerful Army” यांसारख्या शोधवाक्यांतून भारतीय लष्कराविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचवले असल्याचे समोर आले आहे.
पहलगाम हल्ल्यात नवविवाहित महिलांचे ‘सिंदूर’ पुसले गेले, त्या वेदनेचा आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी हे नाव देण्यात आले.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-halliyala-sadetod-reply/