अकोला :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१
पर्यटक अखेर सुखरूप मायगावी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले
Related News
इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव...
Continue reading
सोनं पुन्हा चकाकलं! 10 ग्रॅमचा भाव आज एका दिवसात थेट पोहोचला…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत....
Continue reading
Ahmedabad Plane Crash : पायलटचा हात होता का? धक्कादायक दावा, सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता
Ahmedabad : 12 जून 2025 रोजी Ahmedabad मध्ये झालेला व...
Continue reading
यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी युवासेनेचा सामाजिक उपक्रम: नि:शुल्क निवास व भोजनाचे आयोजन
जिल्हा पोलीस दलाच्या यवतमाळ येथील दक्षता मैदानात ११ फेब्रुव...
Continue reading
राजपाल यादव ९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अटक; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून मदतीचा हात
हास्य अभिनेता राजपाल यादव यांचा दीर्घकाळ चाललेल्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात अखेर ति...
Continue reading
घरच्या स्वयंपाकात रेस्टॉरंट स्टाइलची मजा – पनीर भरलेले दम आलू
भारतीय स्वयंपाकघरातला एक गोडवा, सौम्य मसाल्यांनी न्हाललेला आणि रुचकर पदार्थ म्हणजे
Continue reading
The 50 — OTT वर हिट ठरलेला रिऍलिटी शो; आता पर्यंत 26 स्पर्धकांना पराभव
बाणिज्य एशियाच्या ‘The 50 ’ ने JioHotstar वर 6.5 दशलक्षाहून अधिक दृश्यांसह प...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : दिव्या शिंदेची घराबाहेरची कहाणी; “त्यांनी मला निष्कासित केलं नाही, मी स्वतः बाहेर पडलं”
छोट्या पडद्यावरील नाट्यमय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
फाल्गुन 2026 मध्ये होणारी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती
फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणार फाल्गुनचे ग्रहण : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची घ...
Continue reading
शेतकर्यांसाठी मोठा दिलासा: RBI बदलणार Kisan Credit Card नियम, मिळणार जास्त कर्ज
देशातील शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रि...
Continue reading
हे पर्यटक पहलगाममध्ये हल्ल्यानंतर अडकल्याने त्यांची चिंता वाढली होती.
केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली.
हे सर्व पर्यटक काल मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी स्पेशल बसने त्यांना अकोल्यात आणण्यात आले.
अकोल्यात पोहोचल्यावर भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
पर्यटकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले. आपल्या जवळच्या माणसांना पाहून पर्यटक भावूक झाले.
पर्यटकांनी सांगितले की, काश्मीर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना मोठे सहकार्य केले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी भाजप खासदार अनुभव ढोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-mumbai-expressver/