अकोला :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१
पर्यटक अखेर सुखरूप मायगावी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले
Related News
होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव शिगेला; अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम
मध्य पूर्वेतील राजकीय आणि लष्करी तणाव पुन्हा एकदा तीव्र होत असून अमेरिका आणि इराण यांच्यात...
Continue reading
भीमजयंतीला महावितरणचे सुरक्षा कवच; नागपूरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी विशेष आराखडा
भारतीय संविधानाचे शिल्पकार Dr. B. R. Ambedkar यांच्या जयंत...
Continue reading
स्वरसम्राज्ञींचा अंत: भारतीय संगीतविश्वावर शोककळा, Asha Bhosle यांना अखेरचा निरोप
भारतीय संगीत क्षेत्रातील सुवर्णयुगाची साक्षीदार असलेल्या दिग्गज पार्श्वगायिका
Continue reading
Asha Bhosle यांच्या कुटुंबात दडलेला स्टारडम! खलनायकापासून सुपरस्टारपर्यंत सगळेच कलाकार
भारतीय संगीतसृष्टीतील एक अजरामर नाव म्हणजे Asha Bhosle. आपल...
Continue reading
MTV Splitsvilla 16 मध्ये हिंसाचाराचा वाद! दिक्षा पवारवर चाहत्यांचा संताप; आकांक्षा चौधरीसोबत नेमकं काय घडलं?
रिअॅलिटी शोच्या दुनियेत सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे MTV Spl...
Continue reading
फक्त 7 दिवसांत डोळ्यांखालील काळी वर्तुळे गायब? तज्ञ सांगतात प्रभावी उपाय आणि महत्त्वाच्या सवयी
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत प्रत्येकजण काम, ताण आणि जब...
Continue reading
हे पर्यटक पहलगाममध्ये हल्ल्यानंतर अडकल्याने त्यांची चिंता वाढली होती.
केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली.
हे सर्व पर्यटक काल मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी स्पेशल बसने त्यांना अकोल्यात आणण्यात आले.
अकोल्यात पोहोचल्यावर भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
पर्यटकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले. आपल्या जवळच्या माणसांना पाहून पर्यटक भावूक झाले.
पर्यटकांनी सांगितले की, काश्मीर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना मोठे सहकार्य केले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी भाजप खासदार अनुभव ढोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-mumbai-expressver/