श्रीनगर | प्रतिनिधी
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षाबळांनी
जोरदार प्रतिकार करत निर्णायक कारवाई केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या दोन
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
दहशतवाद्यांपैकी एका – आसिफ शेख – याचे घर स्फोटाच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले असून,
दुसऱ्या दहशतवादी आदिलच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला आहे.
दहशतवाद्यांचे घर उद्ध्वस्त; सुरक्षा यंत्रणांचा मोठा मोर्चा
२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅली (पहलगाम) येथे झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर त्रालमध्ये सुरक्षा यंत्रणांनी मोठा मोर्चा उघडला.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दहशतवादी आसिफ शेखच्या घरात मोठ्या प्रमाणात स्फोटकं होती,
ज्यात मोठा स्फोट झाला. त्याचा संपूर्ण घर उद्ध्वस्त झालं आहे. दुसरीकडे,
आदिल या दुसऱ्या दहशतवाद्याच्या घरावर बुलडोजर चालवून कारवाई करण्यात आली.
व्हायरल व्हिडिओतून ओळख; दोघेही लष्करशी संबंधित
हल्ल्यानंतर लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,
ज्यात आसिफ व आदिल यांची ओळख पटली.
ते हल्ल्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुरक्षाबळांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली.
या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी अनंतनागचा
आदिल शहा वगळता उर्वरित सर्वजण हिंदू धर्मीय होते.
गुरुवारी बहुतांश मृतांना अखेरचा निरोप देण्यात आला.
NIA चौकशीत व्यस्त, लष्कर-CRPFचा शोधमोहीम सुरू
दहशतवादी धर्म विचारून गोळ्या झाडत होते, असा आरोप आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी NIA
(राष्ट्रीय तपास संस्था) करत असून, भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर
पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणा संयुक्तपणे मोहिम राबवत आहेत.
सुरक्षाबळांनी आतापर्यंत २००० लोकांची चौकशी केली असून, अनेकांना ताब्यात घेतलं आहे.
हल्ल्यात सहभागी अन्य दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
गुप्तचर यंत्रणांचं मत आहे की हे दहशतवादी अजूनही पहलगाम परिसरातच लपलेले असण्याची शक्यता आहे.
Read Also :https://ajinkyabharat.com/comes-come-terrorism/