इस्लामाबाद :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एकामागून
एक कठोर निर्णय घेतले. यानंतर आता पाकिस्तानने भारताला उघड धमकी दिली असून,
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
भारताने सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा अथवा त्याचे मार्ग वळवण्याचा प्रयत्न केल्यास,
ते थेट युद्धाची कारवाई म्हणून मानले जाईल, असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटी (NSC) ने हा ठराव पारित केला असून,
त्यानुसार भारताकडून होत असलेल्या पाण्याच्या वितरणातील हस्तक्षेप किंवा खालच्या किनारी क्षेत्रातील
अधिकारांवर अतिक्रमण हे पाकिस्तानसाठी असह्य आणि युद्धजन्य कृती समजली जाईल, असे पाकिस्तानच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
भारतीय विमान कंपन्यांना धक्का: पाककडून एअरस्पेस बंद
या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आणखी एक कठोर पाऊल उचलले असून,
भारताच्या सर्व विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द (एअरस्पेस) बंद केली आहे.
हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला, ज्यामुळे भारतीय एअरलाइन्सना
पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करता येणार नाही. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय
उड्डाणांवर आणि त्याच्या वेळापत्रकांवर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या पाण्याच्या करार रद्द आणि सीमारेषांवरील हालचालींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा हा प्रत्युत्तरात्मक निर्णय,
दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढवणारा आहे. दरम्यान, भारत सरकारने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-social-mediawar-vohiral-jhalela-wideo-khota/