इस्लामाबाद :
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात एकामागून
एक कठोर निर्णय घेतले. यानंतर आता पाकिस्तानने भारताला उघड धमकी दिली असून,
Related News
रोनाल्डोच्या एका चाहत्याने शहरभर पोस्टर्स लावून QR कोडद्वारे ७ रुपयांचे डोनेशन मागितले. दोन दिवसांत १,२०० रुपये जमा करून त्याने रोनाल्डोच्या विजयासाठी...
Continue reading
27 दिवसांचा तुरुंगवास ते 14 कोटींची संपत्ती! रिया चक्रवर्तीच्या संघर्षमय पण दमदार पुनरागमनाची थक्क करणारी कहाणी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्र...
Continue reading
राघव चड्ढा यांना दिल्ली हायकोर्टाचा मोठा दणका; 52 पोस्ट हटवण्याची मागणी फेटाळली, 'राजकीय व्यंग हा लोकशाहीचा भाग'
दिल्ली उच्च न्यायालयाने राज्यसभा खासदार
Continue reading
Microsoft कर्मचाऱ्याचा खळबळजनक आरोप; राजीनामा देत कंपनीची 'सीक्रेट फाईल' उघड, AI सेवांवर गंभीर प्रश्न
जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक अस...
Continue reading
व्हेनेझुएलात भारतीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; शवातून हृदय, किडनी, फुफ्फुसासह 21 अवयव गायब
उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील एका भारतीय खलाशाच्य...
Continue reading
चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात? 7.7 अब्ज युनिट वीज निर्माण करणारा 'वॉटर बॉम्ब' तयार; ईशान्य भारतावर संकटाची भीती
नवी दिल्ली : चीनने तिबेटमधून वाहणाऱ्या य...
Continue reading
अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी प्रकरणावर 'रामायण' फेम सुनील लहरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भक्तांच्या श्रद्धेचा विश्वासघात झाल्य...
Continue reading
WhatsApp चे 7 मोठे बदल! मोबाईल नंबरशिवाय चॅटिंगसाठी Username फीचरची सुरुवात
जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या वा...
Continue reading
जो पाणी अडवेल त्याचे हात कापू; सिंधू जल करारावरून पाकिस्तानच्या मंत्र्यांची संतप्त धमकी, भारताच्या भूमिकेनंतर नवा वाद
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील
Continue reading
8वा वेतन आयोग: 2.57 फिटमेंट फॅक्टरचा धक्का? किमान ₹69,000 पगाराचे स्वप्न धोक्यात, जाणून घ्या संपूर्ण गणित
आठव्या वेतन आयोगात 2.57 किंवा 2.86 फिट...
Continue reading
43-इंचाचा Google TV गुपचूप ऑर्डर! 'मला कार्टून पाहायचं होतं' म्हणत चिमुकल्याचा भन्नाट प्रताप; VIDEO तुफान VIRAL
आजच्या डिजिटल युगात लहान मुलांचा स्मार्ट...
Continue reading
भारताने सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवण्याचा अथवा त्याचे मार्ग वळवण्याचा प्रयत्न केल्यास,
ते थेट युद्धाची कारवाई म्हणून मानले जाईल, असा इशारा दिला आहे.
पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटी (NSC) ने हा ठराव पारित केला असून,
त्यानुसार भारताकडून होत असलेल्या पाण्याच्या वितरणातील हस्तक्षेप किंवा खालच्या किनारी क्षेत्रातील
अधिकारांवर अतिक्रमण हे पाकिस्तानसाठी असह्य आणि युद्धजन्य कृती समजली जाईल, असे पाकिस्तानच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.
भारतीय विमान कंपन्यांना धक्का: पाककडून एअरस्पेस बंद
या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आणखी एक कठोर पाऊल उचलले असून,
भारताच्या सर्व विमान कंपन्यांसाठी आपली हवाई हद्द (एअरस्पेस) बंद केली आहे.
हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला, ज्यामुळे भारतीय एअरलाइन्सना
पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करता येणार नाही. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय
उड्डाणांवर आणि त्याच्या वेळापत्रकांवर मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या पाण्याच्या करार रद्द आणि सीमारेषांवरील हालचालींच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा हा प्रत्युत्तरात्मक निर्णय,
दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढवणारा आहे. दरम्यान, भारत सरकारने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Read Also : https://ajinkyabharat.com/pahalgam-hallyanantar-social-mediawar-vohiral-jhalela-wideo-khota/