हजारो टन फळे, भाजीपाला आणि रोकड जळून खाक
सीकर (राजस्थान) – सीकर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृषी मंडी)
सोमवारी रात्री उशिरा लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
Related News
राजकारण्यांवरही कारवाईचा इशारा! Devendra Fadnavis यांचे विधानसभेत मोठे विधान; Ashok Kharat प्रकरणाला नवे वळण
राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या Ashok...
Continue reading
‘मरणाने केली सुटका…’ १३ वर्षांच्या कोम्यानंतर Harish Rana यांचे निधन; भारतातील दयामरणाचा ऐतिहासिक क्षण
भारताच्या वैद्यकीय आणि न्यायव्यवस्थेच्या इतिहासात एक अत्यंत संवेदनशील आणि मह...
Continue reading
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान Narendra Modi यांचा Donald Trump यांना थेट फोन; भारताची भूमिका स्पष्ट
अमेरिका आणि इराण यांच्या...
Continue reading
नागपुरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
नागपुर येथे अंडी आणि चिकनप्रेमींसाठी धोक्याची घंटा वाजवणारी गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील से...
Continue reading
८ महिलांचे ३५ धक्कादायक चित्रफिती; जवळच्या व्यक्तीनेच उघड केला भोंदू Ashok Kharat चा काळा चेहरा!
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
20 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर झेपावला; ब्लू क्लाउड सॉफ्टटेकला सरकारकडून पहिली मोठी ऑर्डर
शेअर बाजारात नेहमीच कमी किमतीचे पेनी स्टॉक्स गुंतवणूक...
Continue reading
नाशिक प्रकरणात नवे वळण : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून ट्रस्ट सदस्यांची चौकशी
नाशिकमधील भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
प्रियांका चोप्राने मिलानमध्ये Bvlgari इव्हेंटमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं; अॅन हॅथवे आणि दुआ लिपासोबत रेड कार्पेटवर ग्लॅमरचा जलवा
प्रियांका चोप्रा नेहमीच ग्लोबल फॅशन इंडस्ट्रीमध्ये त...
Continue reading
गर्मीमध्ये डेहायड्रेशन टाळा: आपल्या शरीराचे 5 संकेत आणि त्यावर त्वरित उपाय
उन्हाळा आला की अनेक लोकांसाठी डेहायड्रेशन (पाणी कमी होणे)
Continue reading
न्यूयॉर्कमधील लागुआर्डिया विमानतळ येथे घडलेल्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण जग हादरले आहे. Air Canada च्या विमानाने लँडिंगनंतर अग्निशमन दलाच्या ट्रक...
Continue reading
शांत नातेसंबंध बोरिंग का वाटतात? खरी प्रेमाची ओळख कशी करावी
आजकाल अनेक लोकांच्या नातेसंबंधांमध्ये एक वेगळीच समस्या दिसून येते – जेव्हा ते शांत, स्थिर आणि आरोग्यपूर्ण नातेसंबंधात अ...
Continue reading
Airtel चा सस्ता 365 दिवसांचा रिचार्ज प्लॅन: महागड्या रिचार्जपासून मुक्तता, ग्राहकांसाठी मोठी बातमी
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल होत आहेत आणि Airtel
Continue reading
ही आग विद्युत वाहिनी तुटून पडल्याने लागली असून, त्यामध्ये फळे,
भाज्या, दुकानातील रोकड आणि गोदाम पूर्णतः जळून खाक झाले आहेत.
दोन तास उशीराने पोहोचली फायर ब्रिगेड, दुकानदार हतबल
सीकरचे व्यापारी रामचंद्र सैनी यांनी सांगितले की, रात्री सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
“माझ्या दुकानात ठेवलेली फळे, भाज्या आणि रोकड माझ्या डोळ्यांदेखत जळून खाक होत होती आणि मी काहीच करू शकत नव्हतो,”
असे त्यांनी सांगितले. रामचंद्र यांनी तात्काळ फायर ब्रिगेडला सूचना दिली,
मात्र सुमारे दोन तासांनी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.
तोपर्यंत आगीने संपूर्ण मंडी व्यापली होती.
१२ फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
वीज विभागाच्या हलगर्जीपणामुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
मंडीतील व्यापाऱ्यांच्या मते, आगीसाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांची दुर्घट हलगर्जी जबाबदार आहे.
सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास वीज कर्मचाऱ्यांनी खराब झालेली लाईन बदलण्याऐवजी तीच जुन्या तऱ्हेने जोडली.
व्यापाऱ्यांनी त्यांना नविन लाईन टाकण्याची विनंती केली होती, पण कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
रात्री याच जागेवरून वीज वाहिनी तुटून खाली पडली. त्याठिकाणी फळे,
भाज्या आणि प्लास्टिक क्रेट्स ठेवलेले होते, ज्यामुळे लगेचच आग लागली आणि ती संपूर्ण मंडीमध्ये पसरली.
आगेमुळे जयपूर-सीकर हायवेवर वाहतूक ठप्प
कृषी मंडीमध्ये लागलेल्या आगीमुळे जयपूर-सीकर हायवेवर वाहतूक कोंडी झाली होती.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
प्रशासन आणि पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
Read Also : https://ajinkyabharat.com/hanuman-jayantinimit-chhora-dharma/