Santosh Deshmukh Murder Case: विशेष सरकारी वकील अॅडवोकेट उज्वल निकम यांनी
न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या
Related News
इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानात मोठी खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमजवळ भारतीय ड्रोन हल्ला झाल्याची माहिती समोर आली...
Continue reading
सतना | ८ मे २०२५ — "गावात वीज येत नाही" अशी तक्रार केवळ मुख्यमंत्र्यांच्या हेल्पलाइनवर करणे
एका युवकाला इतके महागात पडेल, याची त्यालाही कल्पना नव्हती. सतना जिल्ह्यातील कोटर विद्यु...
Continue reading
उत्तरकाशी | ८ मे २०२५ — उत्तराखंडमधील चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी सकाळी एक मोठा अपघात घडला.
यमुनोत्रीहून गंगोत्रीकडे जाणाऱ्या खासगी हेलिकॉप्टरला अपघात झाला,
ज्यामध्ये ६ जणांचा ...
Continue reading
नवी दिल्ली | ८ मे २०२५ — २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर,
भारत सरकारने पाकिस्तानमधून येणाऱ्या डिजिटल कंटेंटवर तात्काळ बंदी घालण्याचा निर...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव परिसरात मंगळवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे इंदिरानगर मधिल
नागरी वस्तीतील अनेक कुटुंबाच्या घरावरील टिनपत्रे उडाल्याने तसेच भिंती कोसळल्याने
अ...
Continue reading
2020 हे वर्ष उर्वशी संघवीसाठी दुःखद ठरले. वडिलांच्या निधनामुळे तिच्या आयुष्यातील आधारवड हरपला.
मात्र, प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द न सोडता, उर्वशीने आत्मविश्वास आणि चिक...
Continue reading
मुंबई | ८ मे २०२५ – भारतीय लष्कराने अंमलात आणलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर
देशभरात सुरक्षेचा उच्चतम अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे देशातील उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील एकूण ...
Continue reading
मुंबई | ८ मे २०२५ – मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या उपक्रमाने बस प्रवासाच्या त...
Continue reading
इस्लामाबाद/नवी दिल्ली | ८ मे २०२५ – भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण गडद झालं असून,
त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आला. आजच्या सत्रात पा...
Continue reading
जम्मू/श्रीनगर | ८ मे २०२५ – पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारताने प्रतिउत्तर देत
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यामुळे बिथरलेल्य...
Continue reading
नवी दिल्ली | 8 मे 2025 — पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले.
या कारवाईनंतर बिथरलेल्य...
Continue reading
लखनऊ | 8 मे 2025 — जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन
सिंदूर’वर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोखठोक वक्तव्य करत म्...
Continue reading
प्रकरणात नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत
असून हे प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील उज्वल
निकम यांनी न्यायालयात युक्तीवाद केला आहे. त्यातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींचे कबुलीजबाब घेण्यात आले. हे सर्व जबाब गोपनीय आहेत.
मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन घुलेला अटक केल्यानंतर त्याने पोलीस कोठडीत संतोष देशमुख यांचे
अपहरण करून खून केल्याची कबुली दिल्याचं मान्य केल आहे.
घुलेसह जयराम चाटे, महेश केदार यांनी देखील जबाब दिले आहेत.
यावेळी त्यांनीदेखील हत्येची कबुली दिल्याचे म्हटलं आहे. तर सुदर्शन घुले हाच या टोळीचा
प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष सरकारी वकील
उज्वल निकम यांनी न्यायालयातही असाच युक्तिवाद केला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची बुधवारी बीडच्या विशेष हत्या मकोका न्यायालयात सुनावणी झाली.
यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी ३२ मिनिटांत खंडणी ते हत्या हा घटनाक्रम मांडला.
तसेच सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर, टॉवर लोकेशन, ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग असे पुरावे असल्याचे सांगितले.
हेच पुरावे आम्हाला देण्यात यावेत, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी अर्ज करून केली.
आता पुढील सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती.
या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसह आठ आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा फरार आहे.
केज न्यायालयात सुनावणी झाली. परंतु, सुरक्षेचे कारण देत सीआयडीने हे प्रकरण
बीड न्यायालयात चालवावे, अशी विनंती केली होती.
त्याप्रमाणे बुधवारी पहिली सुनावणी बीडच्या न्यायालयात पार पडली.
उज्वल निकम यांचा युक्तीवाद काय?
8 डिसेंबर रोजी हॉटेल तिरंगा नांदुर फाटा येथे विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली.
संतोष देशमुख खंडणी प्रकरणात अडवे येत आहेत. अस विष्णू चाटे म्हणाले.
त्यावेळी कायमचा धडा शिकवा अस सांगितलं. या संपुर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाईड केले.
तस cdr मधुन समोर आलय. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांनी वाल्मीक कराड
आणि विष्णू चाटे या दोघांना तिन वेळा फोन केला. सुरवातीला आवादा कंपणीच्या वॉचमेनला
सुदर्शन घुले यांनी मारहाण केली, असा युक्तीवाद उज्वल निकम यांनी केला.