शरद पवारांचे भाकित
महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे.
कष्ट करणाऱ्यांना शक्ती देणारे राज्य आणुया.
Related News
नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपची मोठी फिल्डिंग; रविंद्र चव्हाणांचा 2 दिवसांचा विदर्भ दौरा
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणु...
Continue reading
महिलांना 50 हजारांची आर्थिक मदत? योगी सरकारच्या ‘मास्टरप्लॅन’ची जोरदार चर्चाउत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2027 जवळ येत असताना राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले...
Continue reading
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये धारदार शस्त्राने हल्ला; आरोपी ताब्यात, प्रकृती स्थिर
नांदेड : पंजाबचे शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री
Continue reading
शिवसेना फुटीच्या खटल्याला मोठे वळण! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कपिल सिब्बलांचा शिंदे गटाला सवाल
नवी दिल्ली : शिवसेना नेमकी कुणाची, पक्षावरील नियंत्रण क...
Continue reading
वर्षावर थेट उपोषणाचा ‘धडकी भरवणारा’ इशारा; 29 ऑगस्टला मुंबईत मराठ्यांना जमण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
मनोज जरांगेंचा मोठा इशारा; सरकारही उत्तर देण्यास तयारसोलापूर : मराठा आरक्...
Continue reading
रायगडचा पालकमंत्री मीच भरतशेठांचा ठाम दावा; महायुतीतील तिढा सुटण्याचे संकेत
अकोला/मुंबई : महाराष्ट्रातील महायुती सरकारला आगामी काही महिन्यांत दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, रा...
Continue reading
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद, मुख्य नेतेपद कायदेशीर की बेकायदेशीर? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने खळबळ; सुप्रीम कोर्ट म्हणालं, ‘जमिनीवरचं सत्य पाहायचं ...
Continue reading
“लेक्चर नको, आधी राजीनामा द्या!” राहुल गांधींचा अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल; जंतरमंतर गोळीबारावर थेट सवालनवी दिल्ली : जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि प...
Continue reading
शिवसेना प्रकरणात मोठा ट्विस्ट! 3 मुद्द्यांवर कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सवाल
मुंबई : शिवसेनेतील फुटीनंतर पक्ष आणि पक्षचिन्हावरून निर्माण झालेल्य...
Continue reading
Blinkitला मोठा झटका! 7 गंभीर त्रुटींमुळे FDAची कारवाई; मालाड गोदामाचा Food License निलंबित
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरातील Blinkitच्या गोदामावर अन्न व...
Continue reading
रेवती सुळे यांच्या रिसेप्शनमध्ये राहुल गांधींची स्मृती शिंदेंना खास भेट; 3 कारणांनी VIDEO VIRAL
Revati Sule Reception : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्र...
Continue reading
गडचिरोली आश्रमशाळेत धक्कादायक घटना; मण्यार सापाने 4 मुलींना दंश, 3 विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेत...
Continue reading
सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूया.
उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात
एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करूया,
असे आवाहन करत, विधानसभेच्या २८८ जागा आहेत.
त्यापैकी २२५ जागा आपल्या निवडून येतील, असे मोठे भाकित शरद पवार यांनी केले.
या दाव्यासह आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग
शरद पवार यांनी फुंकल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील समीकरणे बदलताना दिसत असल्याची चर्चा आहे.
माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपाच्या सदस्यत्वासह
सर्वच पदांचा राजीनामा देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत
सुधाकर भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी
महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळतील,
याबाबत मोठे विधान केले.
निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत.
चित्र बदलायचे असेल तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात,
ही चांगली गोष्ट आहे. जबरदस्त शक्ती आपण उभी करायला सुरुवात केली आहे.
उदगीर आणि देवळालीतील कार्यकर्ते येत आहेत.
गेल्यावेळेस राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला.
मात्र, या दोन्ही मतदारसंघातील उमेदवाराने मतदारांचा घात केला.
मतदारांनी मते दिली, विधानसभेत पाठवले,
त्यांची साथ सोडली आणि वेगळी भूमिका घेतली.
पण, लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत,
असे सूतोवाच करत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवण्ची गरज आहे, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, सुधाकरराव भालेराव आणि इतर नेते आले.
देवळालीतील कार्यकर्ते आले आहेत.
हे घर तुमच्या सर्वांचे आहे.
महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे.
हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने लोकसभेत मतदारांनी निकाल दिला.
लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला.
त्यामध्ये, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ लोकांना निवडून दिले,
ही सुरुवात आहे. आता, विधानसभेच्या २८८ जागा आहेत,
त्यात २२५ पेक्षा जास्त जागा आपल्या निवडून येतील, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.
Read also: https://ajinkyabharat.com/india-awakened-us-not-by-war-but-by-giving-us-buddha/