आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची
निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांच्या
निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं
Related News
पुण्यातील केतन अगरवाल हत्याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या नात्याबाबत पोलिस तपासातून नवे दावे समोर आले आहेत. साखरपुड्यानंतरही प्रेमसंबंध, कथित कट आणि तपासातील 7 महत्त्वाच...
Continue reading
काराकस (व्हेनेझुएला) : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी रात्री धरणीचा अक्षरशः महाकोप पाहायला मिळाला. अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने 7.2 आण...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भ...
Continue reading
एका क्लिकवर Marriage Certificate डाउनलोड करा; सरकारी कार्यालयाच्या फेऱ्यांपासून सुटका, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
देशात डिजिटल सेवांचा...
Continue reading
1990 मध्ये दहशतवादामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या 39 वर्षांनंतरच्या काश्मीर पुनरागमनाची भावनिक कहाणी. माता खीर भवानी यात्रेद...
Continue reading
राहुल गांधी यांनी रायबरेलीतील सभेत भारतासमोर मोठे आर्थिक संकट उभ...
Continue reading
Kalyan Crime News 2026: 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; 2 वृद्ध आरोपी अटकेत, धक्कादायक घटनेने शहर हादरले
कल्याणमध्ये 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील कथित ...
Continue reading
दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP च्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन. अभिजीत दीपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची माग...
Continue reading
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 6 महिन्यांतच पाणीगळती? व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाचा मोठा खुलासा; प्रवाशांची दिशाभूल होत असल्याचा दावा
देशातील स...
Continue reading
केंद्राचा धडाकेबाज निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह, पोटदुखी आणि अँटिबायोटिक औषधांचाही समावेश
नवी दिल्ली : रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्र...
Continue reading
FDA चा मोठा धक्का! उद्घाटनानंतर 48 तासांत कुडाळच्या 'आपला बाजार' मॉलवर धाड; नेमकं काय घडलं ?कुडाळमधील 'आपला बाजार' मॉलचे उद्घाटन प्राजक्ता माळी यांच्या...
Continue reading
सूत्रांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या या खेळीमुळे दोन्ही
राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो असं सांगितलं जात
आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र
आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही.
दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस
करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया
आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती.
मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही
मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं
सांगितलं जात आहे. मात्र. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या
दबावामुळेच आपने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.
आम आदमी पार्टीचा सर्वात चांगला बेस दिल्लीत आहे. दिल्लीत
आपची सत्ता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आपला दिल्लीत
मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आपने इतर
राज्यांच्या निवडणुकीत गुंतून न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी जास्तीत जास्त फोकस दिल्लीवर ठेवण्याचा निर्णय घेतला
आहे. दिल्लीत विधानसभेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी अरविंद
केजरीवाल हे खास रणनीती आखण्याची शक्यता वर्तवली जात
आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%be/