आलेगाव प्रतिनिधी –
जैन साध्वी कोटा संघ प्रवर्तनी परमपूज्य प्रभा कवरजी म.सा. आणि प्रकाश कवरजी म.सा.
यांच्या आध्यात्मिक विचार प्रेरणेतून साकारलेली जैन साध्वी प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट, आलेगाव,
Related News
उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,
मशालीतून उठली आग – शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी ‘प्रहार’चा एल्गार!
२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल
अहमदाबादमध्ये अपार्टमेंटला आग; धडकी भरवणाऱ्या १८ जणांच्या रेस्क्यूचा थरार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या घरासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचं मशाल आंदोलन
बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोटमध्ये ४०० नागरिकांची स्वाक्षरी
Saif Ali Khan Attack Case: 16 हजार पानी आरोपपत्रात गंभीर खुलासे; करीना कपूरचा पोलिसांना सविस्तर जबाब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाचा उपक्रम – 14 व 15 एप्रिलला मोफत टूर सर्किट
किन्हीराजा : श्री शिवाजी हायस्कूलला दीड लाखांचे आरोप्लॅन्ट भेट – श्रीकृष्ण सोनुने यांचे योगदान
ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा अंतर्गत कार्यरत शाळा असून, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात
विभागस्तरावर व जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आलेली शाळा आहे.
शाळेमध्ये विश्व नवकार मंत्र दिनाचे औचित्य साधून भव्य मंत्रपठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सामूहिकपणे नवकार मंत्राचे पठण केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एडव्होकेट विक्रमजी जाधव सर, अनिलजी जाधव सर, तर अध्यक्ष म्हणून
अक्षय जैन सर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक महावीर सर यांनी नवकार मंत्राचे मानवी जीवनाशी असलेले नाते विशद करताना,
“हा मंत्र आपल्या आदर्शांप्रतीचा विनम्र भाव दर्शवतो,” असे सांगितले.
विक्रमजी जाधव सर यांनी आपल्या भाषणात “भारतीय संस्कृतीवर चैनीझमचे फुल फुलले असून,
जैन विचारांचा सुवास संपूर्ण विश्वाला मोहून टाकतो,” असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात अक्षय जैन सर यांनी
“चांगल्या विचारांना कोणताही धर्म किंवा जात बंधन करत नाही,” असे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रपठण कार्यक्रमातील थेट प्रक्षेपणाचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाचा समारोप खाऊ वाटप करून करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम आनंद आणि भक्तिभावाने पार पडला.