अकोला, १३ मार्च २०२५ – मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून,
बुधवारी विदर्भातील सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमान अकोला शहरात नोंदविण्यात आले.
नागपूरसह अनेक शहरांमध्येही तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे.
Related News
मुंबई
राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. ‘माझे घर – माझे अधिकार’ या नव्या गृहनिर्माण
धोरणाला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत पुढील 5 वर्षा...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
भारतातून निर्यात केलेल्या तब्बल चार कोटी 28 लाख रुपयांच्या आंब्यांना अमेरिकेने परत पाठवलं आहे,
आणि यामागचं कारण उघड होताच निर्यातदारांमध्ये खळबळ माजली आहे....
Continue reading
चंदीगड | प्रतिनिधी
पंजाब पोलिसांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा आणि निर्णायक टप्पा ओलांडला आहे. पाकिस्तानसाठी
हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली यूट्यूबर ज्...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाच्या अग्रस्थानी असलेले नेते मनोज जरंगे पाटील यांनी आज मंत्रीपदाची शपथ
घेतलेल्या छगन भुजबळांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार हल...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्रात आजचा दिवस घातक ठरला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अपघातांच्या मालिकेत एकूण
आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झा...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज (मंगळवार)
राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात सकाळी 10 वाजता
पार प...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने आज प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे
लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन जिल्...
Continue reading
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातल्या गायगाव येथे मखदूम शाह बाबांच्या उर्स दरम्यान
जायरीनवर काही युवकांनी हल्ला केल्याची घटना घडली.
या प्रकरणी उरळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गु...
Continue reading
पुणे
जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचं पुण्यातील राहत्या घरी निधन झालं आहे.
ते ८६ वर्षांचे होते. पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्य...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात खरीपपूर्व आढावा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतून स...
Continue reading
कोंडागाव | प्रतिनिधी
छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका 19 वर्षीय मुलीवर तिच्याच सख्ख्या भावाने दोन वर्षे बलात्कार केला,
इ...
Continue reading
बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळी भीषण लूट आणि हिंसक घटना घडली.
चार सशस्त्र लुटेऱ्यांनी एका किराणा दुकानावर धाड टाकून सात लाख रुपये लुटले,
ग्राहकांवर हल्ला केला आणि ...
Continue reading
यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच तापमान ४० अंशांच्या वर गेले असून, उष्णतेची तीव्रता वाढत असल्याचे हवामान
विभागाच्या निरीक्षणात नमूद करण्यात आले आहे. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता असून,
विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विशेषतः अकोला शहरात १४ आणि १५ मार्च रोजी उष्णतेची लाट राहू शकते,
त्यामुळे तापमान आणखी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी,
पुरेसे पाणी प्राशन करावे आणि अत्यावश्यक कारणांशिवाय दुपारच्या उन्हात घराबाहेर पडू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
🌡 सावध राहा, उष्णतेपासून बचाव करा!
Read more news here : https://ajinkyabharat.com/wounded-sayela-male-jeevan-jeevadan-forest/