विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.
तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.
Related News
Uddhav ठाकरेंना मोठा धक्का, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपात मोठा पक्षप्रवेश
Continue reading
Chandrapur Farmer Kidney Sale: कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याची किडनी विकली, महाराष्ट्र हादरला
चंद्रपूरमधील मिंथुर गावातून आलेली धक्कादायक घटना महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून सोड...
Continue reading
Ambani Family : कधीकाळी झाडू–फरशी पुसणारा ‘तो’ आज अंबानी कुटुंबामुळे मालामाल! जाणून घ्या विनोद चन्नाच्या संघर्षातून यशापर्यंतच्या थरारक प्रवासाची कहाणी
गरिबीतून गगनाला भिडलेली प्र...
Continue reading
शिवसेना–मनसे युतीवर शिक्कामोर्तब? ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार? पण काँग्रेसचं काय होणार – ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात...
Continue reading
संजय राऊत : निवडणुका जाहीर होताच चेहऱ्यावरचा मास्क उतरवला आणि मराठी माणसासाठी महत्त्वाचे विधान
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकीच्या तारख...
Continue reading
Sanjay Raut : महापालिकेच्या निवडणुका जाहीर, पण राज–उद्धव युतीची घोषणा कधी? संजय राऊत यांनी स्पष्ट केला टायमिंग
मुंबईसह महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या ...
Continue reading
रोहित पवारांच्या निकटवर्तीयावर ईडीची मोठी कारवाई; बारामती–पुण्यात ५ ठिकाणी धाड, १०८ कोटी फसवणूक प्रकरणात हालचाल वेगवान
बारामती–पुण्यात ईडीचा सक्त वसुलीचा शिकंजा अधिक घट्ट; राजकीय ...
Continue reading
प्रकाश आंबेडकर निवडणूक निकाल पुढे ढकलल्याबाबत आपले विधान करत सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे. नागपूर खंडपीठाचा निर्णय चुकीचा असल्याचे त्यांन...
Continue reading
उद्धव Thackeray चा मोठा इशारा: महापालिका निवडणुकीत मराठी शाळा आणि भाषा होणार प्राधान्य
Continue reading
संसद हिवाळी अधिवेशन 2025: घोषणांपेक्षा धोरणांवर भर द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना स्पष्ट सल्ला
देशाच्या राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असलेले संसदेचे
Continue reading
संतोष देशमुख हत्या प्रकरण: तपासाला ब्रेक? खासदार बजरंग सोनवणे यांचे वक्तव्य उडवते खळबळ
बीड – महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक वातावरण पुन्हा एकदा संतोष देशम...
Continue reading
मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,
असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.
यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.
आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,
असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू
किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.
त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.
मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/