विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.
तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.
Related News
दिवाळीच्या सणात धमाकेदार भेटीचा फोटो
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची आज झालेली भेट महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष...
Continue reading
काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवरील चर्चेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर काँग्रेसने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अम...
Continue reading
मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकण्याचा खळबळजनक प्रकार, राज-उद्धव ठाकरे घटनास्थळी दाखल
मुंबई: स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्येच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार
सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी होऊन दहा दिवसही
लोटले नसताना, आता परदेशींनीही पुन्हा भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतल...
Continue reading
शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्यावर संजय राऊत
आणि उबाठा गटाने टीका केली. याचा समाचार घेताना
आता मंत्री संजय शिरसाट हे दिसले आहेत.
संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर अनेक गंभीर आरोप केले....
Continue reading
अण्णा हजारे यांनी जी मागणी केली आहे त्याबद्दल आपले सरकार
ऐकून घेतील आणि त्यावर निर्णय करतील,
असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष...
Continue reading
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत,
माजी आमदार वैभव नाईक यांचे अत्यंत विश्वासू साथीदार आणि
कट्टर शिवसैनिक रामदास उर्फ रामू विखाळे यांनी
पत्नी स्वरुपा विखाळे यांच्यासह भाजपचा झे...
Continue reading
लंडनला तुमचे काय आहे, अमेरिकेत तुमचे काय आहे.
श्रीलंकेत तुमचे काय आहे. इतर कुठे कुठे काय काय आहे? आम्हाला सर्व माहीत आहे.
आम्ही सुद्धा 50 वर्षे 'मातोश्री'सोबत काढली आहे. आम्हाला ...
Continue reading
"थुंका ना मग. जनता तुमच्यावर थुंकली म्हणून तुम्ही लोकसभेला वाहून गेलात.
विधानसभेला पाप करुन निवडून आलात. रावसाहेब दानवे शेतकऱ्यांना शिव्या घालतात.
तुमचा पक्ष मोठा नसून छोटा आहे. ...
Continue reading
गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं…
काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय?
आघाडीत बिघाडी झालीच आहे. आता थोड्याच दिवसात ते जाहीर करतील,
असा दावा करत...
Continue reading
Operation Tiger in Delhi : 'ऑपरेशन टायगर' ने महाराष्ट्रात पुन्हा राजकीय
भूकंपाची चाहुल लागली आहे.उद्धव सेनेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अनेकदा समोर आले आहे.
मंत्री उ...
Continue reading
मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,
असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.
यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.
आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,
असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू
किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.
त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.
मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/