विधानसभेला त्यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येणारच; ममता बॅनर्जींचा शब्द
उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह हिसकावला गेला, ते अनैतिक होते.
तरीही उद्धव ठाकरे वाघासारखे लढले ही गोष्ट मला आवडली.
Related News
नाशिक महापालिकेत राजकीय समीकरणे बदलली; मनसेची मोठी खेळी, शिंदे गटाला पाठिंबा
नाशिक महानगरपालिकेत (NMC) राजकीय घडामोडींना वेग आला अस...
Continue reading
“Immediate Action Needed Against Junk Food” : भारतात वाढती आरोग्यविषयक समस्या आणि खर्च
“Immediate Action Needed Agains...
Continue reading
Economic Survey 2026 : आज सादर होणार आर्थिक सर्वेक्षण, समोर येणार देशाच्या अर्थव्यवस्थेचा संपूर्ण अहवाल
देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रकाश टाकणारे आणि आर्थिक धोरणांची दिशा ठरवणारे आर्...
Continue reading
KDMC Mayor Election 2026: कल्याण-दोंबिवली महापालिकेत राजकीय भूचकंप!
KDMC Mayor Election 2026 मध्ये शहरातील राजकारणात भूचकंप! गायब नगरसेवक, राज–शिंदे संमिलन, आणि उद्धव ठाकरे यांना ...
Continue reading
पराभवानंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; छत्रपती संभाजीनगरमध्ये बड्या नेत्याचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये
Continue reading
महापालिका निकालांनंतर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; भाजपचा डाव यशस्वी, ठाकरे गटाला खिंडार
राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ, भाजप सर्वात मोठा पक्ष
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या
Continue reading
मुंबई महापालिका निवडणुकीनंतर घडामोडी: एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेवकांचा उद्धव ठाकरे संपर्कात
मुंबई महापालिका : राज्यातील महापालिका निवडणुका संपल...
Continue reading
राज्याच्या राजकारणात नवा वळण: दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाला एकटे पाडण्याची तयारी
राज्या...
Continue reading
Mumbai महापौर: शिवसेनेचा महापौर होणार का? उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने बदललेले राजकीय समीकरण
मुंबई: Mumbai महानगरपालिकेतील महापौर पदासाठी राजकीय रंगभूमी...
Continue reading
“असं कसं होऊ शकतं? ते कोडं कधी सुटलंच नाही…” – महापालिका निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चा...
Continue reading
Mumbai महापालिका निवडणूक 2026 : सुरुवातीचे निकाल आणि राजकीय समीकरणांचा आढावा
Continue reading
मी आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी येईन,
असे वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
ममता बॅनर्जी यांनी केले.
ममता बॅनर्जी शुक्रवारी मुंबईत आल्या होत्या.
यावेळी त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यानंतर त्या सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
तत्पूर्वी मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी सद्य राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
मी नेहमी मुंबईत येते तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटते.
आता मुकेश अंबानी यांनी मला निमंत्रित केले आहे, म्हणून मी मुंबईत आले आहे,
असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
केंद्रातील मोदी सरकार स्थिर नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
मात्र, हे सरकार अस्थिर करण्यासाठी तुम्ही चंद्राबाबू नायडू
किंवा नितीश कुमार यांच्या संपर्कात आहात का, असा प्रश्न ममता यांना विचारण्यात आला.
त्यावर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जाऊन मी काहीच करणार नाही, असे सांगितले.
मी कोणाच्याही संपर्कात नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
Read also: https://ajinkyabharat.com/akshay-kumarla-coronachi-lagan/