पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कधी निसर्ग साथ देत नाही, कधी बाजारभाव कोसळतो – परिणामी उत्पन्नात घट होते.
पण अकोल्याच्या दिग्रस गावातील एका महिला शेतकऱ्याने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आहे.
Related News
भारताकडे मैत्रीचा हात, पाकिस्तानसोबत संरक्षण कराराची तयारी? बांगलादेशच्या बदलत्या भूमिकेने वाढली चिंता
भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध मागील काही काळ...
Continue reading
Bank Strike: ११ सप्टेंबरला देशव्यापी बँक संप; सणासुदीच्या काळात बँकिंग सेवा ठप्प होण्याची शक्यता
Bank Strike News: देशभरातील बँक ग्राहकांसाठी...
Continue reading
भाजपला धक्का! स्टार अभिनेत्याने सोडली साथ; आता थलपती विजय यांच्या पक्षात प्रवेशाची शक्यता
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता आणि राजकारणी थलपती सी. जो...
Continue reading
Pratap Sarnaik : अमराठी रिक्षा चालकांवर कारवाई होणारच; मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितली A टू Z प्रक्रिया
मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्य...
Continue reading
CM Vijay: LPG सिलिंडरबाबत विजय यांचा मोठा निर्णय; वर्षाला तीन मोफत सिलिंडर, 1.30 कोटी कुटुंबांना फायदा
CM Vijay News: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि...
Continue reading
Gold Silver Rate: अरेरे! सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात; चार दिवसांत सोनं तब्बल 8,000 रुपयांनी महाग
Gold Silver Rate Today: सणास...
Continue reading
Shirdi Saibaba : शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या दरासंदर्भात महत्त्वाची अपडेट; साखरेच्या वाढत्या दराचा परिणाम
शिर्डी : Shirdi तील साईबाबांच्या दर्शनास...
Continue reading
एका गोष्टीची लाज वाटली पाहिजे! शिष्टमंडळ भेटीपूर्वीच मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘आता सुट्टी नाही’
जालना : मराठा आरक्षणाच्या...
Continue reading
अमरावती : बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिश...
Continue reading
GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
Riteish Deshmukh: अभिनेता ...
Continue reading
Nitesh Rane : ‘अंडी फेकली, लक्षात ठेवा ईद पण येतेय’; नितेश राणेंचा इशारा, माझगावमध्ये गणेश आगमन मिरवणुकीवर अंडी फेकल्याचा आरोप
गणेशोत्सव काही दिवसां...
Continue reading
8th Pay Commission: 50 लाख कर्मचाऱ्यांची चांदी होणार? ₹18,000 असणारा बेसिक पगार थेट किती वाढणार?
8th Pay Commission Latest Update...
Continue reading
उर्मिला शेलगावकर यांनी पारंपरिक पिकांना बाजूला ठेवत कलिंगडाच्या शेतीत यशाचं पाणी पाजलं आहे.
केवळ एका एकरातून त्यांनी अडीच लाखांचं उत्पन्न घेतलंय. पाहूया त्यांची ही यशोगाथा..
पातूर तालुक्यातील दिग्रस येथील महिला शेतकरी उर्मिला जगन्नाथ शेलगावकर यांचं कार्य
आज पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
त्यांनी एका एकरात कलिंगडाची लागवड करून, योग्य नियोजन,
मशागत आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनानं अवघ्या 75 दिवसांत अडीच लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे.
आणि अजूनही 25 ते 30 हजारांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक कलिंगड सरासरी 6 ते 7 किलो वजनाचं असल्याने, त्यांच्या मालाला बाजारात मोठी मागणी आहे.
यशामागे नियमित पीकनिरीक्षण, आंतर मशागत आणि बाजारपेठेचा अभ्यास यांचा मोठा वाटा आहे.
याच आत्मविश्वासातून त्यांनी आता आणखी दोन एकरांत कलिंगडाची लागवड सुरू केली आहे.
विशेष म्हणजे उर्मिला या एम.ए., बी.एड. शिक्षण घेतलेली असूनही नोकरीचा माग नाही धरला,
शेती व्यवसायात पाऊल टाकून त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण
उर्मिला यांच्या या प्रवासात त्यांचे पती, जगन्नाथ शेलगावकर, हे कायम त्यांच्या सोबत उभे राहिले.
शेतीतील प्रत्येक निर्णयात उर्मिलांची भूमिका निर्णायक असली,
तरी या वाटचालीत पती-पत्नीने एकत्र शेती करणं ही त्यांची यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sanandancha-dhikhi-karyancha-nationalist-ajit-pawar-middle-admission/