यंदा वारकऱ्यांसाठी सरकारसुद्धा घोषणांचा पाऊस पाडत आहे.
ज्यांना पालखीतून शक्य नसते असे अनेक भाविक
आपल्या खासगी वाहनांनी विठुरायांची पंढरी गाठत असतात.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील बचत गटामधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत निवड झालेल्या दोन महिलांनी राष्ट्रीय स्तरावर आपली झेप सिद्ध केली आहे.
...
Continue reading
निवडणुकीआधीच शिंदे सेनेला मोठा धक्का! देऊळगाव साकर्शा येथील शेकडो कार्यकर्त्यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
Continue reading
तालुक्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती मदत निधी, रब्बी हंगाम तयारीचे अनुदान आणि उन्हाळी हंगाम २०२४-२५ मधील कांदा, तिळ, ज्वारी पिकांच्या अनुदानापासून वंचित...
Continue reading
पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा प्रारंभ झाला आहे. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानराज माऊली भजनी व पिंपळखुटा गावकऱ्यांच्या वतीने ...
Continue reading
भाजपमध्ये प्रवेश थांबला, महेश गायकवाड शिंदे गटात पुन्हा घरवापसी
कल्याण-पूर्वच्या राजकारणात ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी तया...
Continue reading
उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप : “कोणतेही बटन दाबा — पण मत नाही” — मराठवाडा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा
शिवसेना (UBT) नेते आणि माजी मुख्यमंत्री उ...
Continue reading
सावरा येथे भरारी महिला ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न
अकोट, 4 नोव्हेंबर 2025 – ग्राम विकास व पंचायतराज विभाग, UMED, महाराष्ट्र राज्य, ग्रामीण...
Continue reading
पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका, अतुल देशमुख यांनी शिवसेनेत केला प्रवेश
पुणे : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शरद...
Continue reading
पातुर नंदापूरमध्ये २२५ वर्षांची परंपरा जपून भरत भेट कार्यक्रम उत्साहात पार पडला
पातुर नंदापूर येथील भरत भेट कार्यक्रम हा स्थानिक परंपरेचा एक अत्यंत महत्...
Continue reading
सासूच्या निधनानंतर सूनेनं घेतला अखेरचा श्वास, छत्रपती संभाजीनगरमध्ये हृदयद्रावक घटना
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या वेदांतनगर परिसरात मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली.
Continue reading
माथेरानची राणी परत धावायला सज्ज! मान्सून संपताच मिनी ट्रेनची पुन्हा सुरूवात पर्यटकांचा आनंद दुणावला
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व निसर्गमय टेकडी स्थानांपैकी एक असलेल्या
Continue reading
प्रतिक्षा संपणार? आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; महापालिका निवडणुकींच्या बिगुलाची शक्यता
निवडणूक हा शब्द उच्चारला की लोकशाहीची खरी परीक्षा, ज...
Continue reading
अशाच भाविकांना राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली आहे.
वारकऱ्यांची वाहने आणि पालख्यांना टोल माफी आजपासून करण्यात आली आहे.
येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा उत्सव आहे.
मागील वर्षीसुद्धा राज्य सरकारने आषाढी एकादशीला जाणाऱ्या
खासगी वाहनांवरील टोल माफ केला होता
आणि सरकारच्या नियोजनाप्रमाणे मोठ्याप्रमाणात भाविक सुद्धा
खासगी वाहनाने हजर झाले होते.
हाच निर्णय लागू करत यावर्षी सुद्धा खासगी वाहने,
बस, टेम्पो, चारचाकी यांच्यावरील टोल माफ केला आहे.
आजपासूनच पंढरपुराकडे जाणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही.
३ जुलै ते २१ जुलै दरम्यान कोणताही टोल भरावा लागणार नाही.
शासनाच्या निर्णयामुळे वारकऱ्यांचा खिशावरील अतिरिक्त भार कमी होईल.
यामध्ये वारकऱ्यांचा वाहनांना परिवहन विभागातून विशेष स्टीकर देण्यात येतील.
फक्त वारीनिमित्त निघालेल्या वाहनांनाच ही सवलत मिळणार आहे,
तर पंढरपूरहून निघणाऱ्या सर्व वाहनांना सवलत लागू असेल.
गरज असल्यास घाटातील अवजड वाहनांची ये जा बंद करा
अशा सूचना सुद्धा स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-champai-sorens-resignation/