यंदा वारकऱ्यांसाठी सरकारसुद्धा घोषणांचा पाऊस पाडत आहे.
ज्यांना पालखीतून शक्य नसते असे अनेक भाविक
आपल्या खासगी वाहनांनी विठुरायांची पंढरी गाठत असतात.
Related News
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
नाशिक महापालिकेत राजकीय समीकरणे बदलली; मनसेची मोठी खेळी, शिंदे गटाला पाठिंबा
नाशिक महानगरपालिकेत (NMC) राजकीय घडामोडींना वेग आला अस...
Continue reading
महाराष्ट्रातील पाणी टंचाई: महिलांचे हंडे मोर्चे आणि प्रशासनावर नागरिकांचा संताप
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे नोंदवले गेले असले तरी राज्याच्या अनेक भागात
Continue reading
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री: राजकारणातील नवीन वळण आणि संजय राऊतांचा इशारा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मित निधनानंतर महाराष्ट्राच्या राजक...
Continue reading
संजय शिरसाट यांचे राज्यातील राजकीय घडामोडींवर विधान: सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, माणसापेक्षा खुर्ची महत्वाची!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पव...
Continue reading
Sanjay Raut: सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची घाई आणि राजकीय थरार
राज्यातील राजकीय घडामोडी मागील २४ तासांत अतिशय वेगाने पुढे सरकल्या आहेत. उपमुख्यमंत्री
Continue reading
अजित पवार यांच्या अकस्मित निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला; गायक राहूल वैद्यच्या शेवटच्या आठवणी व्हिडीओद्वारे समोर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित...
Continue reading
मोठी राजकीय घडामोड: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री
मोठी राजकीय घडामोड | सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार...
Continue reading
चंद्रपूर महापालिका: महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद, नगरसेवक अपहरणाचा धक्कादायक प्रयत्न
चंद्रपूर महापालिकेत महापौर पदासाठी सत्तेवर तणाव वाढत ...
Continue reading
“Immediate Action Needed Against Junk Food” : भारतात वाढती आरोग्यविषयक समस्या आणि खर्च
“Immediate Action Needed Agains...
Continue reading
"बारामती विमान अपघातानंतर खासगी जेटमधील इंधन, त्याचा वापर, विमा संरक्षण आणि फ्लाइट क्रॅश नंतर फायरबॉल कसा तयार होतो याविषयी संपूर्ण माहिती."
खासगी ज...
Continue reading
अजित पवार अंत्यसंस्कार: काटेवाडीवर अलोट जनसागर, राज्यभर भावूकता
Continue reading
अशाच भाविकांना राज्य शासनाने टोल माफी जाहीर केली आहे.
वारकऱ्यांची वाहने आणि पालख्यांना टोल माफी आजपासून करण्यात आली आहे.
येत्या १७ जुलैला आषाढी एकादशीचा उत्सव आहे.
मागील वर्षीसुद्धा राज्य सरकारने आषाढी एकादशीला जाणाऱ्या
खासगी वाहनांवरील टोल माफ केला होता
आणि सरकारच्या नियोजनाप्रमाणे मोठ्याप्रमाणात भाविक सुद्धा
खासगी वाहनाने हजर झाले होते.
हाच निर्णय लागू करत यावर्षी सुद्धा खासगी वाहने,
बस, टेम्पो, चारचाकी यांच्यावरील टोल माफ केला आहे.
आजपासूनच पंढरपुराकडे जाणाऱ्या वाहनांना टोल भरावा लागणार नाही.
३ जुलै ते २१ जुलै दरम्यान कोणताही टोल भरावा लागणार नाही.
शासनाच्या निर्णयामुळे वारकऱ्यांचा खिशावरील अतिरिक्त भार कमी होईल.
यामध्ये वारकऱ्यांचा वाहनांना परिवहन विभागातून विशेष स्टीकर देण्यात येतील.
फक्त वारीनिमित्त निघालेल्या वाहनांनाच ही सवलत मिळणार आहे,
तर पंढरपूरहून निघणाऱ्या सर्व वाहनांना सवलत लागू असेल.
गरज असल्यास घाटातील अवजड वाहनांची ये जा बंद करा
अशा सूचना सुद्धा स्थानिक प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/chief-minister-champai-sorens-resignation/