राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा
कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राज्य
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
मंत्रिमंडळात निर्णयांचा मोठा धडाका पाहायला मिळत आहे.
राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल
देण्यात आला असून नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार
पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर
मंत्र्यांच्या उपस्थिती मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळ
बैठकीत राज्य सरकारकडून तब्बल 80 निर्णयांना मंजुरी देण्यात
आली आहे. अशातच मंत्री गिरीश महाजन यांनी आजची कॅबिनेट
बैठक ही शेवटची असून शकते असं वक्तव्य केले आहे. इतकंच
नाहीतर येत्या 3-4 दिवसांत आचारसंहिता लागू शकते, असा
अंदाजही गिरीश महाजन यांनी वर्तविला आहे. आज होणाऱ्या
मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि याच
बैठकीत 80 निर्णय घेण्यात आले आहे.