पंतप्रधानांकडे केली मोठी मागणी
उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या 86 वर्षी निधन झालं आहे.
रतन टाटा यांच्या निधनमुळे भारताच्या उद्योग आणि सामाजिक
Related News
पोस्ट ऑफिसची NSC योजना: 5 वर्षांत सुरक्षित परतावा, 7.7% व्याजासह गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
पोस्ट ऑफिसची NSC योजना : आजच्या वाढत्या महा...
Continue reading
Arjun Tendulkarवर लागणार बोली! मुंबई टी20 लीग लिलावात 5 लाखांची बेस प्राईस
आयपीएलमध्ये संधी न मिळालेल्या अर्जुनसाठी नवी संधी
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज नाव असलेल्या तेंडुलकर कुटुं...
Continue reading
Mango Tips : आंबे खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतात आरोग्याचे त्रास
उन्हाळा आणि आंब्यांचा गोडवा
Mango Tips : उन्हा...
Continue reading
May Bank Holiday 2026 : मे महिन्यात तब्बल 13 दिवस बँका बंद; आधीच करा नियोजन
मे महिना सुरू होण्याआधीच महत्त्वाची माहिती
एप्रिल महिना संपत आला असून अवघ्या काही दिवसांत मे महिन्याची...
Continue reading
Assam Exit Poll 2026 : आसाममध्ये पुन्हा भाजपाची सत्ता? एक्झिट पोलचे संकेत काय सांगतात?
देशभरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला
Assam Exit Poll ...
Continue reading
PBKS vs RR : राजस्थानचा जबरदस्त हल्लाबोल, पंजाबचा विजयरथ खंडित; 6 विकेट्सने शानदार विजय
IPL 2026 मध्ये पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळाला, जिथे R...
Continue reading
मोठी बातमी! बड्या मंत्र्याने घेतली जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणावर महत्त्वाची चर्चा
महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठी ...
Continue reading
8वा वेतन आयोग: शिक्षक आणि पोस्टमन मागताहेत मोठी वाढ; वेतन कसे ठरते? सविस्तर जाणून घ्या
सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढीबाबत मोठी उत्सुकता
केंद्र सरकारने
Continue reading
क्षेत्रात प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आहे. रतन टाटा हे
त्यांच्या साधेपणा आणि दानशूर स्वभावामुळे सर्वसामान्यांमध्ये
जास्त प्रचलित होते. भारताला जेव्हा जेव्हा कठीण काळात
मदतीची गरज लागली तेव्हा रतन टाटा यांनी सढळ हातांनी
मदत केली. रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला फक्त यशाच्या
सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं नाही तर त्यांनी माणुसकीदेखील
जोपासली. त्यांनी आरोग्य क्षेत्रातही मोठं काम केलं. अनेक
सामाजिक संघटनांना आर्थिक मदत केली. अनेक सामाजिक
संघटनांसोबत ते जोडले गेले. त्यामुळे देशभरात रतन टाटा यांचं
आदराने नाव घेतलं जातं. रतन टाटा यांच्या निधननंतर संपूर्ण देश
शोकसागरात बुडाला आहे. अशा परिस्थितीत मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल महत्त्वाची
मागणी केली आहे. उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न
पुरस्काराने गौरवण्यात यावं, अशी मागणी राज ठाकरे यांनी
पत्राद्वारे केली आहे. तसेच भारतरत्न पुरस्कार हा हयात असतानाच
देण्यात यायला हवा. या विषयी काही निश्चित धोरण असणं
आवश्यक आहे. आपण ते आखाल याची आपल्याला खात्री आहे,
असं देखील राज ठाकरे म्हणाले आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/todays-cabinet-will-be-closed-code-of-conduct-will-be-imposed-in-the-next-3-4-days/