राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
Related News
US-Iran Conflict : शांततेच्या चर्चांदरम्यान अमेरिकेचा धक्कादायक हवाई हल्ला; ट्रम्प यांच्या दुहेरी भूमिकेमागचे मोठे रहस्य
मध्यपूर्वेतील भू-राज...
Continue reading
2300 कोटींचा ‘मास्टरस्ट्रोक’! पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही नाही? भारताच्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पामुळे खळबळ
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यां...
Continue reading
ताजमहालाच्या प्रेमात पडली टिफनी ट्रम्प! अक्षरधामनंतर आग्र्यातील ऐतिहासिक वास्तूचे भरभरून कौतुक; पतीसोबतचे फोटो व्हायरल
आग्रा : अमेरिकेचे राष्ट्रा...
Continue reading
10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुहेरी आनंद! दिव्यांका त्रिपाठीच्या एका गोड कृतीने जिंकली लाखो चाहत्यांची मनं
मुंबई : हिंदी टेलिव्हिजन विश्वाती...
Continue reading
अभिषेक बॅनर्जी संतप्त जमावाचा हल्ला : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) चे खासदार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भा...
Continue reading
60 लाख रुपये द्या आणि अख्खा देश भाड्याने घ्या! जगाला थक्क करणारी अनोखी योजना
घर, फ्लॅट, कार किंवा इतर वस्तू भाड्याने घेणे ही सर्वसामान्य गोष्ट आहे. आ...
Continue reading
इबोला Virus Alert: कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणूची दहशत? 900 हून अधिक संक्रमित, 223 मृत्यूंनी वाढवली चिंता
कोरोना महामारीनंतर जग पुन्हा एकदा एका गंभीर संसर्गजन्य आजाराच्या चर्चे...
Continue reading
“Emilia Clarke चा मोठा खुलासा : हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि जागतिक स्तरावर गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे Game of Thrones. या मालिकेने केवळ कथानक, भव्य सेट्स आणि पात्रांमुळेच ...
Continue reading
अकोल्याचा सार्थक ढोलेचा जागतिक झेप! आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान ऑलिंपियाडमध्ये कांस्यपदक पटकावत भारताला मिळवून दिला अभिमानाचा क्षण
अकोला जिल्ह्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर...
Continue reading
कॅनडातील 22 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा धक्कादायक अंत; PR चे स्वप्न पाहणाऱ्या विधी मेघानीची हृदयद्रावक हत्या
ओटावा : परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भ...
Continue reading
नवी दिल्ली : सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर भारताने जलव्यवस्थापनाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलल्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानकडे वाहणाऱ्या पाण...
Continue reading
बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय..
हर्षवर्धन सपकाळ हे आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या दोन्ही सरकारची तुलना आम्ही क्रूर पद्धतीने केली होती.
त्याच कारणंच हे सरकार जुलमी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय.
तर नागपुरात आयोजित आमची शांतता यात्रा ही शांततेच्या मार्गाने राहील तर नागपुरात जिथे
दंगल झाली त्याभागातून आमची पद यात्रा जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर चंद्रकांत पाटील यांनी आरोप करताना आधी त्यांच्या सरकारने जी आश्वासने दिली होती
ती पूर्ण करावी असा टोला ही सपकाळ यांनी पाटील यांना लगावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatmala-express-hayver-flammable-chemical-tanker-reversal/