राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
Related News
TVS चा मोठा धक्का; जुपिटर आणि रेडर महागल्या, पण ‘या’ स्पोर्टी स्कूटरची किंमत झाली कमी
TVS मोटर कंपनीने आपल्या टू-व्हीलर पोर्टफोलिओच्या किमतींमध्ये मोठा ब...
Continue reading
मार्वेल फॅन्ससाठी मोठी खुशखबर! नव्या ‘Doctor Doom’ ग्राफिक्ससह TVS Raider 125 लाँच; किंमत अवघी 95 हजारांच्या आत
मार्वेल फॅन्स आणि बाईकप्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे.
Continue reading
जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या उड्या, तर कुत्र्याच्या पिल्लासाठी आईची धडपड; भिवंडीत मध्यरात्री नेमकं काय घडलं?
भिवंडी : भिवंडीतील नारपोली परिसरातील गंगारा...
Continue reading
तिसरीतील विद्यार्थ्याचा हात चावला, गळा दाबून हवेत उचलले; प्राचार्याचा भयंकर प्रताप, अहिल्यानगरात खळबळ
शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी केवळ शिकवणारा व्यक्त...
Continue reading
Abhijeet Dipke: कोणत्या पक्षात जाणार? भाजपच नाही, काँग्रेसचाही अंदाज चुकला; अभिजीत दिपके यांचा मोठा खुलासा
CJP Protest Abhijeet Dipke
Continue reading
भाजप नेत्याच्या मुलीनेच उडवला नवीन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा मजाक; थेट म्हणाली, ‘हा सर्वात वाईट विनोद’
भाजप नेत्याच्या मुलीनेच नव्या शिक्षणमंत्र्यांना स...
Continue reading
तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका सुरूच; FDA कडून हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस
अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकार...
Continue reading
Abhijeet Dipke : पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले, प्रायव्हेट पार्टवर लाठ्या मारल्या; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनावरून
Continue reading
जमिनीवर पडलेले संजीव कुमार, CPR दिलं पण…; शेवटच्या क्षणी अशी होती अभिनेत्याची अवस्था, सचिन पिळगांवकरांचा धक्कादायक खुलासा
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते
Continue reading
बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय..
हर्षवर्धन सपकाळ हे आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या दोन्ही सरकारची तुलना आम्ही क्रूर पद्धतीने केली होती.
त्याच कारणंच हे सरकार जुलमी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय.
तर नागपुरात आयोजित आमची शांतता यात्रा ही शांततेच्या मार्गाने राहील तर नागपुरात जिथे
दंगल झाली त्याभागातून आमची पद यात्रा जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर चंद्रकांत पाटील यांनी आरोप करताना आधी त्यांच्या सरकारने जी आश्वासने दिली होती
ती पूर्ण करावी असा टोला ही सपकाळ यांनी पाटील यांना लगावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatmala-express-hayver-flammable-chemical-tanker-reversal/