राज्यातील सरकारची रचना म्हणजे लुटारूची रचना असल्याचा आरोप
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
ते म्हणाले, राज्याचं सरकार केवळ तीन लोक चालवत आहे.
Related News
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
अंबेडकर जयंती शोभायात्रा दरम्यान युवतीसोबत छेडछाड;
आर्थिक सुबत्ता असेल तरच इतरांशी स्पर्धा करू शकतो : डॉ सुगत वाघमारे
“ब्लू ओरिजिन”ने रचला इतिहास; केटी पेरीसह ६ महिलांचा यशस्वी अंतराळ प्रवास
वाराणसी सामूहिक बलात्कार प्रकरण : डीसीपी चंद्रकांत मीणा हटवले; पंतप्रधान मोदी नाराज
खामगाव-नांदुरा रोडवर भीषण अपघात: बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; ३ ठार, २० जण गंभीर जखमी
अकोला शहरात सार्वजनिक भीम जयंती समितीतर्फे रॅलीचे भव्य आयोजन; निळ्या भीमसागराची उसळ
बाकीचे मंत्रिपद केवळ खिरापत म्हणून वाटल्याचा आरोपही सपकाळ यांनी केलाय..
हर्षवर्धन सपकाळ हे आज अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
या दोन्ही सरकारची तुलना आम्ही क्रूर पद्धतीने केली होती.
त्याच कारणंच हे सरकार जुलमी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केलाय.
तर नागपुरात आयोजित आमची शांतता यात्रा ही शांततेच्या मार्गाने राहील तर नागपुरात जिथे
दंगल झाली त्याभागातून आमची पद यात्रा जाणार असल्याचे ते म्हणाले.
तर चंद्रकांत पाटील यांनी आरोप करताना आधी त्यांच्या सरकारने जी आश्वासने दिली होती
ती पूर्ण करावी असा टोला ही सपकाळ यांनी पाटील यांना लगावला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatmala-express-hayver-flammable-chemical-tanker-reversal/