टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील
दुसऱ्या दिवशी लाज घालवली आहे. टीम इंडियासोबत मायदेशात
अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला आहे. टीम
इंडियाची ही मायदेशातील सर्वाच निच्चांकी धावसंख्या ठरली
आहे. टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता
आला. तर 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांनी
नाममात्र धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 5
विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल,
विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर),
रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत
बुमराह आणि मोहम्मद सिराज.
Read also: https://ajinkyabharat.com/bcg-vaccination-campaign-registers-nine-thousand-beneficiaries/