शेतकऱ्याची आत्महत्या: सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून हृदयद्रावक घटना
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा येथे सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका
शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साहेबराव तायडे असे या शेतकऱ्याचे नाव असून
...