[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]

अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर!

आजपासून दोन दिवस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. यावेळी ते विधानसभा निवडणुकीच्या...

Continue reading

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली!

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. यापूर्वी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहाने त्यांना रा...

Continue reading

अक्षय शिंदे एन्काऊंटर, पोलिसांची पहिली पत्रकार परिषद

बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी...

Continue reading

इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली! मुंबई सीमेवर जमला लाखोंचा जमाव

नितीश राणे आणि रामगिरी विरोधात मुंबई सीमेवर जमला लाखोंचा जमाव नितेश राणे आणि संत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत इम्तियाज जलील यांनी विशाल मोर्चा काढला....

Continue reading

26 सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळाचे उद्घाटन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. उद्घाटनानंतर काही दिवस...

Continue reading

29 सप्टेंबरला मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री– माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, ...

Continue reading

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात संजय राऊत यांचा गंभीर आरोप

“बदलापूरमधील सगळ्या आंदोलकांवर दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले. त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून. त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता. आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी होती. ज्याच...

Continue reading

‘या’ भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट!

सोमवारपासून महाराष्ट्र राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झ...

Continue reading

देशात

देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार

देशात अनेक ठिकाणी सातत्याने दुष्काळसदृश स्थिती निर्माण होते.  हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. देशातील दुष्काळ संपूर्णपणे नाहीसा करण्यासाठी केंद्र सरकारने नद...

Continue reading

लाडूच्या वादानंतर तिरुपती मंदिरात देवस्थान समितीचा मोठा निर्णय!

आंध्र प्रदेशातील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या शुद्धीकरणासाठी महाशांती यज्ञ करण्यात आला. तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) मंडळाच्या अधिका-यांसह 20 पुजारी आज सोमवारी सक...

Continue reading