[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
तीन घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान

तीन घरांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; लाखोंचे नुकसान

अकोट | प्रतिनिधी अकोट फाईल येथील भारत नगर परिसरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली, ज्यात तीन घरे जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे घरगुती साहित्य, विवाहासाठी आणलेले ...

Continue reading

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोजी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला खदान पोलीस ठाणे हद्दीतील एस.टी. वर्कशॉपजवळ घडला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, शरीराच्या इतर भागांनाही मार बसला आहे. पत्रकार संघटनेचा संताप या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर तालुका पत्रकार संघटनेने पातूर पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांची निष्काळजी भूमिका? हल्ल्यानंतर महल्ले यांनी तातडीने खदान पोलिसांना मदतीसाठी फोन केला होता. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला तब्बल अर्धा तास लागला, तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले. पोलिसांच्या या दिरंगाईवर पत्रकार संघटनांनी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निर्भीड पत्रकारितेवर हल्ला? विठ्ठल महल्ले हे निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सामाजिक अन्यायाविरोधात अनेक धाडसी वृत्तांकन केले आहे. त्यांच्या या निर्भीड पत्रकारितेमुळेच हा हल्ला घडवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या हल्ल्याचा सखोल तपास करून कटाचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे. पत्रकार संरक्षण कायदा प्रभावी करा! पत्रकारांवरील हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असून, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर संपूर्ण पत्रकार संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला!

पातूर पत्रकार संघटनेचा तीव्र निषेध; कठोर कारवाईची मागणी पातूर | प्रतिनिधी दैनिक अजिंक्य भारतचे क्राईम रिपोर्टर तथा ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल आत्माराम महल्ले यांच्यावर 19 मार्च रोज...

Continue reading

मुर्तिजापूर – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे असलेल्या कॉम्प्लेक्समधील काश्मीरा मेडिकलमध्ये २० मार्चच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून चोरी केली. चोरट्यांनी मेडिकलमध्ये प्रवेश करून सुमारे १० ते १५ हजार रुपयांचे साहित्य, दानपेटीतील रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केला. घटनाक्रम: शेख गुड्डू शेख खलील यांनी दररोजप्रमाणे रात्री १० वाजता मेडिकल बंद करून घरी गेले. रात्री १.३० ते २ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून मेडिकलमध्ये प्रवेश केला. सुमारे पाऊण तास मेडिकलची संपूर्ण तपासणी करून रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. पोलीस तपास सुरू: घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे व गजानन खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. स्थानिकांची मागणी: चोरीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने मेडिकलसमोर गर्दी केली. पोलीस तात्काळ चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काश्मीरा मेडिकलमध्ये मध्यरात्री चोरी – सीसीटीव्हीत चोरटे कैद

मुर्तिजापूर – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागे असलेल्या कॉम्प्लेक्समधील काश्मीरा मेडिकलमध्ये २० मार्चच्या मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून च...

Continue reading

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता येथील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दुःखद निधन

हाता गावातील प्रतिष्ठित नागरिक शेख सलीम शेख शब्बीर यांचे दिनांक १९ मार्च २०२५ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले असा परिवार असून, ते माजी सरपंच ...

Continue reading

Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी

Mumbai Indians : IPL मध्ये खेळता यावं, यासाठी बुमराह एका आठवड्यात दुसऱ्यांदा पोहोचला या खास ठिकाणी

Mumbai Indians : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शेवटचा कसोटी सामना खेळताना बुमराहला दुखापत झाली होती. यंदाच्या IPL 2025 मध्ये बुमराहच्या खेळण्याबद्दल सस्पेन्स आहे. आयपीएलमध्ये खेळता यावं, य...

Continue reading

बारोट व्हॅलीची खासियत आम्ही तुम्हाला सांगतो की बारोट गाव 1920च्या दशकात शानन जलविद्युत प्रकल्पासाठी बांधण्यात आले होते. पण आज ते एक पर्यटन स्थळ बनले आहे. स्वातंत्र्यापूर्वी, बारोट हा कुल्लू खोऱ्याला कांगडा खोऱ्याशी जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग होता. पूर्वी हा मार्ग खेचरांच्या वापरासाठी ओळखला जात होता. पण आता हे ठिकाण हिरव्यागार दऱ्या, थंड वारे, देवदारचे घनदाट जंगल आणि ॲडवेंचर ॲक्टिव्हिटी साठी ओळखले जाते. बारोट व्हॅलीमध्ये देवदारचे उंच घनदाट जंगल, थंड वारे आणि बर्फाच्छादित पर्वत आहेत जे त्याला स्वर्ग बनवतात. मनाली आणि शिमला प्रमाणे इथे गर्दी कमी आहे. जर तुम्हाला एकटे काही शांत क्षण घालवायचे असतील तर बारोट व्हॅली तुमच्यासाठी परिपूर्ण आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते बजेट फ्रेंडली देखील आहे. बारोट व्हॅली म्हणजेच मिनी स्वित्झर्लंडमध्ये काय पहावे? बारोट व्हॅलीमध्ये सुंदर धरणे आहेत. तुम्हाला धबधबे, सूर्यास्ताचे सुंदर दृश्य आणि नद्या पाहायला मिळतील. येथील उहल नदीत शांत वातावरणात वेळ घालवण्यासाठी मासेमारी करण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथील बारोट व्ह्यू पॉइंटवरून तुम्ही सूर्यास्त आणि सूर्योदय पाहू शकता. नेहरा ट्रॅकवर जाऊन तुम्ही खूप ॲडवेंचर करू शकता. तसेच या ठिकाणी तुम्हाला हिमाचल गावांची संस्कृती आणि जीवनशैली जवळून पाहता येईल. जर तुम्ही इथे आलात तर घनदाट जंगलात ट्रेकिंग करायला विसरू नका. घनदाट जंगलातून ट्रेकिंग केल्याने तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळेल. बारोट व्हॅलीला कसे पोहोचायचे? बारोट व्हॅलीपर्यंत पोहोचणे देखील खूप सोपे आहे. तुम्हाला दिल्लीहून जोगिंदर नगरला थेट बसने जावे लागेल. जोगिंदर नगरला पोहोचल्यानंतर, 35 किमी पुढे असलेल्या या दरीपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला स्थानिक बस किंवा टॅक्सी देखील मिळेल. येथे प्रवास करण्याचे बजेटही खूपच कमी आहे. तुम्ही फक्त 4-5 हजार रुपयांमध्ये हे सुंदर ठिकाण एक्सप्लोर करू शकता.

भारताचे हे ‘मिनी स्वित्झर्लंड’ तुम्ही पाहिलंत का? असा बनवा तेथे फिरण्याचा प्लॅन

तुम्ही अशा जागेच्या शोधात असाल जिथे पर्वतांचे सौंदर्य, हिरवळ आणि गर्दीपासून दूर शांत वातावरण असेल. आम्ही तुमच्यासाठी मनालीपासून फक्त २ तासांच्या अंतरावर असलेले एक अद्भुत ठिकाण आहे...

Continue reading

Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने-चांदीचा झंझावात, सलग चौथ्या दिवशी दरवाढीची मोहीम, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने-चांदीचा झंझावात, सलग चौथ्या दिवशी दरवाढीची मोहीम, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 21 March 2025 : सोने आणि चांदीची घोडदौड कायम आहे. गाझा पट्टीत शांतता नांदल्यानंतर आता युक्रेन-रशियात सुद्धा शांतीपर्व सुरू होत आहे, पण त्याचे कसेलच सोयरसुतक...

Continue reading

वेळ ठरली, वर्षही ठरले, हा मुस्लिम देश ठरणार तिसर्‍या महायुद्धाचे कारण! बाबा वेंगाची काय भविष्यवाणी

वेळ ठरली, वर्षही ठरले, हा मुस्लिम देश ठरणार तिसर्‍या महायुद्धाचे कारण! बाबा वेंगाची काय भविष्यवाणी

Baba Vanga Prediction 2025 : बाबा वेंगाची भविष्यवाणीने जगभरात खळबळ उडवली आहे. सध्याचे राजकीय समीकरणं वेगळे संकेत देत असले तरी तिने तिसर्‍या महायुद्धाचे भाकीत केलेले आहे. यापूर्वी...

Continue reading

नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

नागपूरच्या राड्याला जबाबदार कोण?; विकी कौशल आणि नितेश राणेंचं नाव घेत अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आहे. त्याने या पोस्टमध्ये नागपूरमध्ये झालेल्या राड्याला कोण जबाबदार आहे याविषयी वक्तव्य केले आहे.महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरु...

Continue reading

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा काय होता ‘तो’ धक्कादायक खुलासा?

Disha Salian Fiance Rohan Rai Opened Up: 'दिशाच्या मृत्यूनंतर घाबरलो, पोलिसांनी माझे कपडे काढले आणि...', दिशा सालियनच्या मृत्यूनंतर एक्स बॉयफ्रेंड रोहन रॉयचा 'तो' धक्कादायक खुलासा...

Continue reading