उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
प्रशासन दखल घेईल का ?
मूर्तिजापूर येथे उपविभागीय कार्यालयाच्या आवारासमोर
Related News
मनोज जरांगेंचा मुंबईत येण्याचा इशारा; उदय सामंतांचं मोठं विधान, म्हणाले 12 तारखेच्या आधीच…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापलं आह...
Continue reading
Manoj Jarange Patil यांची प्रकृती खालावली; मराठा आंदोलक आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक
Continue reading
मनोज जरांगेंच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली; शुगर रिपोर्टवरच जरांगेंनी उपस्थित केली शंका, म्हणाले – “पत्रकारांनी सोक्षमोक्ष लावावा”
मराठा आरक्षणाच्...
Continue reading
Abhijeet Dipke: ‘आता तुझी पाळी आहे, तयारीत राहा’; अभिजीत दिपके यांनी कोणाला दिली वॉर्निंग?
Abhijeet Dipke CJP: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) स...
Continue reading
कॉकरोच जनता पार्टीचं नाव बदला; रामदास आठवलेंचा अभिजीत दीपके यांना सल्ला, म्हणाले- ‘तरुण झुरळ नसतात!’
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतानाच क...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
नाशिक-पुणे रेल्वेसाठी समृद्धी मार्ग रोखला; आंदोलन आणखी पेटलं, ताब्यात घेतल्यानंतर सत्यजित तांबेंची महत्त्वाची प्रतिक्रिया
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड ...
Continue reading
अभिजीत दिपके यांच्याकडून मोठे संकेत! ‘राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण...’; CJP च्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP ची दोन दिवसीय महत्त्वाची बैठक; ...
Continue reading
सिरसो गायरानातील आदिवासी भटके फासेपारधी समाजाने
२५ जून २०२४ रोजी उपोषणाला सुरुवात केली आहे.
गेल्या १० ते १५ वर्षापासून उपोषणकर्ते
सिरसो गायरान येथे रहिवासी आहेत.
आमच्या दोन पिढ्या या ठिकाणी वास्तव्य करीत आहेत;
मात्र आम्हाला आजपर्यंत घरबांधणीसाठी
व शासनाच्या अनेक योजनांकरिता ग्रामपंचायतीने
नमुना ८ अ आजपर्यंत न दिल्याने
आम्ही शासनाच्या सोयी सवलतीपासून गेल्या अनेक वर्षापासून वंचित आहोत.
आम्ही स्वतः टीनपत्रे व कुडाची घरे बांधून वास्तव्य करीत आहे,
अनेक वेळा अर्ज, विनंती, निवेदन ग्रामपंचायतपासून तहसीलदार,
उपविभागीय अधिकारी, आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांना दिले;
मात्र आमच्या नागरी सुविधांकडे अनेक वर्षापासून दुर्लक्ष केल्या जात आहे,
आमची गॅरंटी या देशात कोणीच घ्यायला तयार नाही का?
आम्ही भारताचे नागरिक नाही का ? आमच्या वस्तीत रात्रीचे विजेचे दिवे नाहीत,
पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची समस्या,
नाल्यांची समस्या असून आम्ही आरोग्याच्या सुविधा पासून आणि
विकासापासून कोसो दूर असलेला आदिवासी भटका समाज
२५ जून २०२४ पासून आमरण उपोषणाला बसलेला आहे,
यांच्या प्रश्नाची जाण शासनालाही नाही व लोकप्रतिनिधी यांनाही नाही
त्यांच्या विविध मागणीसाठी ह्या आदिवासी समाजाचे २० ते २५ नागरिक
स्त्रियांसह मुलाबाळांसह आमरण उपोषण करीत आहे
याची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी,
अशी मागणी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर
तसेच आदिवासी प्रकल्प अधिकारी अकोला व
मुख्यकार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांना
लेखी निवेदन देऊन उपोषणाला बसले आहेत.
सिरसो गायरान येथील ही लोकं आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण करीत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/tree-plantation-by-gyan-narmada-on-the-occasion-of-rajshree-shahu-maharajs-birth-anniversary/