पीक विम्या संदर्भात आता उबाठा शिवसेना आक्रमक झाली आहे.
अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचे
आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्ये
Related News
CJP आंदोलनावर कंगना रणौतचा जोरदार हल्ला; "सरकार कसं चालवायचं हा आमचा अधिकार"
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत रा...
Continue reading
सावधान! एफडीच्या व्याजावरही भरावा लागतो टॅक्स; ITR भरताना 'या' नियमांकडे दुर्लक्ष केल्यास येऊ शकते नोटीस
ITR Filing 2026: फिक्स्ड डिपॉझिट (FD...
Continue reading
Stock Market Crash : शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’; सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी कोसळला, जगभरातील बाजारांमध्ये मोठी घसरण
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाह...
Continue reading
मिरच्या फ्रिजमध्ये ठेवूनही खराब होतात? या सोप्या टिप्स वापरा; 2 ते 3 आठवडे राहतील ताज्या
स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीचा वापर जवळपास प्रत्येक घरा...
Continue reading
मोठी बातमी! CJPच्या संसद मोर्चामुळे दिल्ली मेट्रोवर परिणाम; राजीव चौकसह 5 स्थानके तात्पुरती बंद
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या 'संसद चलो' मो...
Continue reading
CJP Parliament March : दिल्लीत संसद मार्चदरम्यान तणाव; जे. पी. नड्डा यांची CJP शिष्टमंडळासोबत बैठक, 3 प्रमुख मागण्या सरकारसमोर
राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टी (
Continue reading
दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान CJP संस्थापक अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. संसद परिसरात तणाव, लाठीमार, नड्डा-शहा बैठका आण...
Continue reading
घरी बनवा आरोग्यदायी आणि पौष्टिक ‘5 शुगर फ्री लाडू’; चवही जबरदस्त, आरोग्यालाही फायदा
घरीच बनव...
Continue reading
CJP Protest : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह या तीन प्रमुख मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन; नेमक्या मागण्या काय?
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्य...
Continue reading
CJP Protest : मोठी घडामोड! अभिजीत दीपके यांनी सोडलं उपोषण; CJP शिष्टमंडळ जे.पी. नड्डा यांच्या भेटीला
कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या...
Continue reading
कृषी अधिकारी आणि तहसिलदार यांना कोंडले आहे.
बाळापूर नगर परिषद येथे पीक विमा संदर्भात
शिवसेना उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी
तातडीची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला
पीक विमा कंपनीचे अधिकारी पोहचलेचं नाही.
आमदारांनी फोन लावले तरी देखील विमा कंपनीचे अधिकारी,
प्रतिनिधी न आल्याने शेवटी संतप्त आमदारांनी जो पर्यंत शेतकऱ्यांना
न्याय मिळणार नाही तो पर्यंत नगर परिषद हॉलचे दरवाजे उघडणार नाही व
तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना बाहेर सोडणार नाही
असा पवित्रा घेतला. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.
तहसिलदार आणि कृषी अधिकारी यांनी देशमुख यांची
समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/the-police-agreed-with-the-cow-smuggler-and-smiled-loudly/