बांगलादेशातील हिंसक निदर्शनांनंतर शेख हसीना यांना
ढाका सोडून जावे लागले. आता देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली
अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, मात्र त्यानंतरही शेख हसीना यांचा त्रास
Related News
अकोला शहरातील काँग्रेसचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नेते मदन भरगड यांनी आज राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्याने
...
Continue reading
नवी दिल्ली |
भारतीय जनता पक्षाचा (भाजप) नवा राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक प्रतिनिधित्व आणि जातीय समतोल या निकषांवर अंतिम निवड होण...
Continue reading
नवी दिल्ली |
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता.
यावर निवडणूक आयोगाने शनिवारी हा दावा फेटाळून लावला आहे. आयोगा...
Continue reading
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंधळवाडी परिसरामध्ये असलेल्या स्टोन क्रेशर परिसरामध्ये
उभ्या असलेल्या ट्रक आणि ट्रॉली यांना अचानक आग लागल्यामुळे सदर प्रकरणी पातुर पोलिस...
Continue reading
७ जून २०२५
पातूर : अवैध डिझेल वाहतूक करणाऱ्या व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली
असून दुचाकीवरील दोन व्यक्ती जखमी झाले असल्याचे निदर्शनास आले,मात्र अवैधरित्या डिझेल वा...
Continue reading
अकोट
मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या ७ कलमी कृती आराखड्या अंतर्गत अकोट नगर परिषदने उत्कृष्ट
कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम व अमरावती विभागात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या उ...
Continue reading
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री आणि उबाठा
गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा जोमात सुरु असताना मुंबईत मनसेला जोरदार हाद...
Continue reading
दिल्ली |
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कडक उन्हाचा आणि उकाड्याचा हंगाम परतला आहे.
गेल्या काही दिवसांतील वादळ आणि पावसाचा कालावधी संपल्यानंतर आता
राजधानीत तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्...
Continue reading
दानापूर : ( वा )
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दानापूर परिसरातील शेतकऱ्यांना
मोठा दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे थांबलेल्या मशागती...
Continue reading
दानापूर : (वा)
अकोला येथे लग्न समारंभआटोपून परत येत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना
दि. ५ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता दानापूर येथे घड...
Continue reading
अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे.
दरम्यान आज सकाळीही अकोल्याच्या अकोट अजनगांव मार्गावर खाई नदीवरील पुलाजवळ एका
मोटरसायकल स्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात भीष...
Continue reading
राज्य सरकारने महाराष्ट्रात ‘राज्य अनुसूचित जमाती आयोग’ स्थापन केल्याबद्दल महायुती
सरकारचे उमेश पवार यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी समाजासाठी स्वतंत...
Continue reading
कमी होत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. बांगलादेशामधील हिंसक निदर्शनांमध्ये
मृत्युमुखी पडलेल्यांसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना
जबाबदार धरण्यात आले आहे. या संदर्भात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय
गुन्हेगारी न्यायाधिकरणात शेख हसीना आणि इतरांविरुद्ध नरसंहार
आणि मानवतेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी वृत्तसंस्था बीएसएसच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या सरकारने
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नरसंहार आणि मानवतेविरुद्ध
गुन्हे केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही तक्रार एका विद्यार्थ्याच्या
वडिलांनी केली आहे, ज्यांच्या मुलाचा आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यू झाला होता.
अहवालानुसार, 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशात झालेल्या आंदोलनादरम्यान
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इयत्ता 9 वीचा विद्यार्थी आरिफ अहमद सियामचा
मृत्यू झाला होता. त्याचे वडील बुलबुल कबीर यांनी सर्वोच्च न्यायालयातील
वकिलामार्फत खटला दाखल केला आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनलचे
उपसंचालक अताउर रहमान यांनी डेली स्टारला सांगितले की,
तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर,
ते पुढील कार्यवाहीसाठी ट्रिब्युनलच्या मुख्य अभियोक्ता कार्यालयाकडे
अहवाल सादर करतील. शेख हसीना आणि अनेक लोकांवर नरसंहार
आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप असल्याचे वृत्त संस्थेने दिले आहे.
तक्रारीत शेख हसीना आणि इतरांवर 15 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान
सामूहिक हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना
सरकार पडल्यानंतर देशभरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये बांगलादेशात
230 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण
व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून सुरू झालेल्या
तीन आठवड्यांच्या हिंसाचारात मृतांची संख्या 560 वर पोहोचली आहे.
या गदारोळानंतर शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले आणि सध्या भारतात आश्रय घेत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/due-to-sanjay-rauta-rekha-thakurs-comment-left-his-good-side/