बांगलादेशातील हिंसक निदर्शनांनंतर शेख हसीना यांना
ढाका सोडून जावे लागले. आता देशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली
अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, मात्र त्यानंतरही शेख हसीना यांचा त्रास
Related News
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |
विवरा
देशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
कमी होत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. बांगलादेशामधील हिंसक निदर्शनांमध्ये
मृत्युमुखी पडलेल्यांसाठी माजी पंतप्रधान शेख हसीना यांना
जबाबदार धरण्यात आले आहे. या संदर्भात बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय
गुन्हेगारी न्यायाधिकरणात शेख हसीना आणि इतरांविरुद्ध नरसंहार
आणि मानवतेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारी वृत्तसंस्था बीएसएसच्या म्हणण्यानुसार, शेख हसीना यांच्या सरकारने
विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान नरसंहार आणि मानवतेविरुद्ध
गुन्हे केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही तक्रार एका विद्यार्थ्याच्या
वडिलांनी केली आहे, ज्यांच्या मुलाचा आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळ्यांनी मृत्यू झाला होता.
अहवालानुसार, 5 ऑगस्ट रोजी बांगलादेशात झालेल्या आंदोलनादरम्यान
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इयत्ता 9 वीचा विद्यार्थी आरिफ अहमद सियामचा
मृत्यू झाला होता. त्याचे वडील बुलबुल कबीर यांनी सर्वोच्च न्यायालयातील
वकिलामार्फत खटला दाखल केला आहे. इंटरनॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनलचे
उपसंचालक अताउर रहमान यांनी डेली स्टारला सांगितले की,
तक्रार नोंदवण्यात आली आहे आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर,
ते पुढील कार्यवाहीसाठी ट्रिब्युनलच्या मुख्य अभियोक्ता कार्यालयाकडे
अहवाल सादर करतील. शेख हसीना आणि अनेक लोकांवर नरसंहार
आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप असल्याचे वृत्त संस्थेने दिले आहे.
तक्रारीत शेख हसीना आणि इतरांवर 15 जुलै ते 5 ऑगस्टदरम्यान
सामूहिक हत्या केल्याचा आरोप आहे. दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना
सरकार पडल्यानंतर देशभरात उसळलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये बांगलादेशात
230 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. नोकऱ्यांमधील वादग्रस्त आरक्षण
व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनापासून सुरू झालेल्या
तीन आठवड्यांच्या हिंसाचारात मृतांची संख्या 560 वर पोहोचली आहे.
या गदारोळानंतर शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले आणि सध्या भारतात आश्रय घेत आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/due-to-sanjay-rauta-rekha-thakurs-comment-left-his-good-side/