गुजरातमध्ये पावसामुळे थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत
झाले आहे. दरम्यान, मोरबी जिह्यात नदी पार करताना ट्रॅक्टर-ट्रॉली
वाहून गेल्याने सात जण बेपत्ता आहेत. NDRF टीमकडून शोधमोहिम
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार ते
अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमधील काही भागात पूर परिस्थिती
निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेकडो रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी
स्थलांतरित केले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी
इशारा दिला की गुजरातमध्ये पुढील 2-3 दिवसांत मुसळधार ते अत्यंत
मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये परिस्थिती
आणखी गंभीर होऊ शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे,
गुजरातमधील मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना
उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानशेरिया
यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त त्यांनी प्रसारमध्यमांना दिले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mpsc-agricultural-service-exam-route-for-258-posts-mokala/