गुजरातमध्ये पावसामुळे थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत
झाले आहे. दरम्यान, मोरबी जिह्यात नदी पार करताना ट्रॅक्टर-ट्रॉली
वाहून गेल्याने सात जण बेपत्ता आहेत. NDRF टीमकडून शोधमोहिम
Related News
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार ते
अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. गुजरातमधील काही भागात पूर परिस्थिती
निर्माण झाली आहे. त्यामुळे येथील शेकडो रहिवाशांनी सुरक्षित ठिकाणी
स्थलांतरित केले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने (IMD) सोमवारी
इशारा दिला की गुजरातमध्ये पुढील 2-3 दिवसांत मुसळधार ते अत्यंत
मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये परिस्थिती
आणखी गंभीर होऊ शकते असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे,
गुजरातमधील मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्व प्राथमिक शाळांना
उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानशेरिया
यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. या संदर्भातील वृत्त त्यांनी प्रसारमध्यमांना दिले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/mpsc-agricultural-service-exam-route-for-258-posts-mokala/