शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
Related News
गोकुळ दूध संघ निवडणूक : कोल्हापुरात राजकीय तापमान वाढलं; महायुतीतच मतभेद, कोण मारणार बाजी?
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात प्रभावशाली आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांपैकी एक अ...
Continue reading
“पहिल्याच चेंडूवर बाद करणार होतो!” Praful Hingeचा प्लान यशस्वी; पदार्पणातच राजस्थानवर कहर
Indian Premier League 2026 हंगामात एक नवा स्टार उदयास आला आहे. Sunrisers Hyderabad चा वेग...
Continue reading
इराण-अमेरिका युद्धाची झळ भारतालाही; एलपीजी तुटवडा, रोजगारावर संकट, लाखो लोक दारिद्र्याच्या उंबरठ्यावर
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या Iran–United States tensions चा परिणाम आता भारतावरह...
Continue reading
रात्रीच्या जेवणासाठी काय योग्य? दही भात की लिंबू भात—पचनासाठी कोण अधिक हलका, तज्ज्ञांचे मत जाणून घ्या
भारतीय आहारात साधेपणा आणि आरामदायी जेवणाला विशेष महत्त्व आहे. दिवसभराच्या धाव...
Continue reading
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महावितरण आणि महानिर्मितीतर्फे विनम्र अभिवादन
नागपूरमध्ये जयंतीनिमित्त विविध कार्यालयांत आदरांजली कार्यक्रम, अधिकाऱ्यांची मोठ...
Continue reading
सोमवारी कोसळला. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला
जात असून आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
यांनी संताप व्यक्त केलाय. पंतप्रधान जिथे हात लावतात
त्याची माती होते, अशी टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, 1956 साली पंडित नेहरूंनी प्रतापगडावर
एक पुतळा बसवला. तो पुतळा आताही त्या स्थितीत आहे.
शिवरायांचा असा अपमान मुघलांनीदेखील केलेला नाही.
पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा पुतळा बेईमान आणि गद्दारांच्या
सरकारने बनवला होता, तो कोसळला. त्यांनी चांगल्या मनाने
पुतळा बनवला नव्हता. राजकीय मनाने बनवला होता.
महाराष्ट्राच्या भावनांसोबत खेळणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
राजीनामा द्यावा. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना
बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Read also: https://ajinkyabharat.com/seven-people-drowned-in-rain-in-gujarat/