अकोट : तालुक्यातील गट ग्रामपंचायत सावरगाव येथे प्रभाग क्रमांक 1 व 3 मधील नागरिक मूलभूत समस्यांनी त्रस्त झाले आहेत.
सध्या स्थितीमध्ये पावसाळ्याचे दिवस असून, पावसाचे पाणी व सांडपाणी नाल्यांच्या माध्यमातून गावा बाहेर काढण्यासाठी नाल्यांची व्यवस्था ग्रामपंचायत ने केलेली नाही.
एक साईड ने नाली केलेली आहे व दुसऱ्या साईडने अद्यापही दुसरी नाली तयार केली नसून
Related News
मुंबई | प्रणाली कापसे, प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता इत...
Continue reading
मुर्तिजापूर तालुका प्रतिनिधी.
मुर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. येथील विठ्ठल उर्फ बंडूभाऊ मोहोड यांना गरुड फाउंडेशनच्या वतीने
राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित ...
Continue reading
मुर्तिजापूर दि.१३( तालुका प्रतिनिधी) येथील जुनी वस्ती रोशन पुरा चौकात नगर परिषदेचे विधन विहिर
कंत्राटदार सरफराज खान यांचे शाॅपीग सेंटर असुन दि.१३ जुन रोजी सकाळी ८:३० च्या सुमार...
Continue reading
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या ड्रीमलाइनर (Boeing 787-8) विमानाच्या भीषण अपघातात
241 प्रवाशांचा मृत्यू झाला असताना, एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश (वय 45, ब्रिटिश नागरि...
Continue reading
टीम इंडियाचा मोठा धक्का!
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंड दौरा सोडून तात्काळ दिल्लीला परतले आहेत.
आईच्या प्रकृतीत अचानक बिघाड
गंभीर यांच्या आई सीमा गंभीर यांना ह...
Continue reading
बाळापूर (१२ जून) – निंबा अंदुरा सर्कल अंतर्गत गट ग्रामपंचायत मोखा जानोरीमेळ परिसरात
बुधवारी दुपारी अचानक आलेल्या वादळामुळे जानोरीमेळ गावात मोठे नुकसान झाले आहे.
अवघ्या २० मिनिटां...
Continue reading
श्रीक्षेत्र कोडोली येथील ग्राम पंचायत कार्यालयात ग्राम कृषी विकास समितीच्या अध्यक्षा तथा सरपंच लक्षीबाई इंगोले
यांच्या अध्यक्षेखली दि १२ जून ला नानाजी देशमुख कृषी संजवनी प्रकल्प...
Continue reading
बाळापुर, 12 जून – आज दिनांक 12 जून रोजी बाळापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या
आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार गोवंशांची निर्दयतेने वाहतूक करणा...
Continue reading
शेतकऱ्यांचे झाले हाल
वाशिम जिल्यातील मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समीतीत आज दिनांक 12 जुन 2025 गुरुवार रोजी शेतकऱ्यानी विक्रीसाठी आणलेले
सोयाबीन मार्केट कमीटीचे बांधून असलेले...
Continue reading
दानापुर प्रतिनिधी :-
तेल्हारा येथून जवळच असलेल्या ग्राम घोडेगाव येथे दि. 12 जून रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास आलेल्या तुफान वादळी वाऱ्याने
कित्येक लोकांचे संसार उघड्यावर आले...
Continue reading
गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात 240 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
हा विमान एका मेडिकलच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवरही कोसळल यामध्ये सुद्धा काही वि...
Continue reading
अहमदाबाद – एअर इंडिया विमान अपघातापूर्वीच त्यामध्ये तांत्रिक बिघाड दिसत होता,
असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्रवासी आकाश वत्स यांनी या विमानात बसलेला
असतान...
Continue reading
नागरिकांच्या घरातील सांडपाणी रोडवरच पसरल्या जात आहे.
या सर्व प्रकारामुळे रोडवरच पाणी पसरले आहे.
रोडवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
साचलेल्या सांडपाण्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
या सर्व प्रकारामुळे ज्या नागरिकांच्या घरासमोर सांडपाणी साचलेले आहे तेथील लोक गाव सोडून दुसऱ्या गावी राहण्यासाठी गेले आहेत.
यामुळे सर्वत्र गावांमध्ये एकच चर्चा पसरली आहे.
साचलेल्या सांडपाण्याला कंटाळून गाव सोडून जाणे ही अतिशय दुर्दैवी व गंभीर बाब आहे.
ग्रामपंचायतला अनेक वेळा समस्या मांडल्या तक्रारी केल्या,मात्र गट ग्रामपंचायत सावरगाव ने कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली .
नसल्याने ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लवकरात लवकर ग्रामपंचायतने न केल्यास तीव्र आंदोलनाचा
इशारा गट ग्रामपंचायत सावरगाव येथील प्रभाग क्रमांक 1 व 3 ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रतिक्रिया
गेल्या दोन ते तीन वर्षापासून ग्रामपंचायत ने प्रभाग क्रमांक एक मध्ये पावसाळ्यातील पाणी व सांडपाणी नाल्यांच्या
माध्यमातून बाहेर काढण्याकरिता कुठलीच कार्यवाही केली नसून, आम्ही या पाण्यातून ये जा करत असल्यामुळे आम्हाला फार प्रचंड त्रास होत आहे.
मुलांना शाळेत जाण्याकरिता सुद्धा त्रास होत आहे. काही नागरिक या सततच्या त्रासामुळे गाव सोडून दुसऱ्या गावी गेले आहेत.
सरपंच व सचिवांना या संदर्भात विचारले असता वर्गणी गोळा करून काम करा असे आम्हाला सांगतात.
अनिल नारे
माजी उपसरपंच, सावरगाव
प्रतिक्रिया
पावसाळ्यातील पाणी व सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायतला निधी उपलब्ध नाही.
ग्रामस्थांना सांडपाण्याचा त्रास असल्यास सर्वांनी वर्गणी गोळा करून काम करता येईल. व त्यांची समस्या सुटेल.
एस. डी.मंगलकर
ग्रामसचिव, गट ग्रामपंचायत सावरगाव
Read Also : https://ajinkyabharat.com/motha-reveal-crush-jhaleli-aircraft-is-half-baked-signs/