मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या
हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.
आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले आहे.
नांदेड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली
असून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी
बीडच्या पोलिसांवरच थेट आरोप केले आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना या हत्येत सहआरोपी करावे असे म्हटले आहे.
Related News
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
नॉटिंघम (ENG vs ZIM): तब्बल २२ वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर खेळण्यासाठी आलेल्या
झिम्बाब्वे संघाचा इंग्लंडने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला. टेस्ट क्रिकेट खेळतोय की T20,
असा संभ्रम ...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.
आता नुकताच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
हे दिसले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ज्या चाैकश्या अपेक्षित होत्या, त्या सरकारने सुरू केल्याआहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्या बाबी पाहिजे,
त्या केल्या आहेत. ज्या चौकशा अपेक्षित होत्या त्या सरकारने सुरू केल्या आहेत. मला विश्वास आहे,
संतोष देशमुख यांच्या हत्येतील कोणताही आरोपी न्यायालयातून सुटणार नाही.
फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार मागे लागणार आहे. कोणताही पुरावा नष्ट होणार नाही,
याची काळजी आमचे सरकार घेत आहे. या हत्येतील कोणताही मारेकरी सुटू नये,
तो फाशीपर्यंत गेला पाहिजे असा आमचा फोकस आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे.
विभागीय महसूल आयुक्तालयावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
विभागीय महसूल आयुक्तालय नांदेडला व्हावे अशी मागणी आहे,
पण लातूरकडून विरोध केला जात आहे. विभागीय महसूल आयुक्तालयाचा निर्णय घेताना नांदेड,
लातूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदूत्व आहे का?
असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे आता असच बोलत असतात.
त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेसच्या एक हजार बाबी आमच्याकडे आहेत.
पण, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत. आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिले.
52 टक्केच्या वर मतं आम्हाला मिळाली आहेत. आज आमचा फोकस आरोप
More news here
https://ajinkyabharat.com/a-bai-kya-bolli-tumhi-tum-tutun-padta-amhi-khol-gallo-tar-shirsatancha-thackeray/