संतोष देशमुख हत्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान, म्हणाले, आमच्या सरकारने ज्या बाबी…

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत. आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले आहे.

 मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या

हत्या प्रकरणात कुटुंबियांनी पोलिसांवर थेट आरोप केले आहेत.

आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे भाष्य केले आहे.

नांदेड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली

असून सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी

बीडच्या पोलिसांवरच थेट आरोप केले आणि काही पोलिस अधिकाऱ्यांना या हत्येत सहआरोपी करावे असे म्हटले आहे.

Related News

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.

आता नुकताच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

हे दिसले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, ज्या चाैकश्या अपेक्षित होत्या, त्या सरकारने सुरू केल्याआहेत.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्या बाबी पाहिजे,

त्या केल्या आहेत. ज्या चौकशा अपेक्षित होत्या त्या सरकारने सुरू केल्या आहेत. मला विश्वास आहे,

संतोष देशमुख यांच्या हत्येतील कोणताही आरोपी न्यायालयातून सुटणार नाही.

फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकार मागे लागणार आहे. कोणताही पुरावा नष्ट होणार नाही,

याची काळजी आमचे सरकार घेत आहे. या हत्येतील कोणताही मारेकरी सुटू नये,

तो फाशीपर्यंत गेला पाहिजे असा आमचा फोकस आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे.

विभागीय महसूल आयुक्तालयावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

विभागीय महसूल आयुक्तालय नांदेडला व्हावे अशी मागणी आहे,

पण लातूरकडून विरोध केला जात आहे. विभागीय महसूल आयुक्तालयाचा निर्णय घेताना नांदेड,

लातूरच्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडे यांचे रक्षण करणे हे भाजपचे हिंदूत्व आहे का?

असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी उपस्थ‍ित केला आहे.

यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उध्दव ठाकरे आता असच बोलत असतात.

त्यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळेसच्या एक हजार बाबी आमच्याकडे आहेत.

पण, आता आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत. आमच्या सरकारला जनतेने बहुमत दिले.

52 टक्केच्या वर मतं आम्हाला मिळाली आहेत. आज आमचा फोकस आरोप

More news here

https://ajinkyabharat.com/a-bai-kya-bolli-tumhi-tum-tutun-padta-amhi-khol-gallo-tar-shirsatancha-thackeray/

Related News