IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) अखेर 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर
पहिला किताब जिंकला आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर शुभेच्छांचा आणि विनोदांचा पूर आला.
या मध्ये दिल्ली पोलिसांनी केलेला एक मजेशीर आणि समजावणारा पोस्ट प्रचंड व्हायरल झाला आहे.
Related News
अकोला- जिल्हा नियोजन समितीचा वाद
अवैध्य गौण खनिज विना रायल्टी वाहतूक प्रकरणी पातुर महसूल विभागाने दोन ट्रॅक्टर पकडले
अकोल्यातील बार्शीटाकळी शहरात आज भीषण अपघात
12 मिनिटांत घेतलं आयुष्याचं टोकाचं निर्णय; पुण्यात आयटी अभियंतेच्या आत्महत्येचं CCTV फुटेज समोर
‘श्रीं’ ची पालखी शनिवारी पातुरात ; पंचायत समितीकडून स्वागताची जय्यत तयारी
भारतासाठी अभिमानाचा क्षण! राफेल लढाऊ विमानाचा ढाचा आता भारतात तयार होणार;
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर..
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘सिंदूर’ वनस्पतीचे रोपण;
गजानन महाराज पालखी सोबत ‘व्यवसाय व वारी’चा अनोखा संगम!
अकोट शहरात देवपूरा सोमवार वेस येथे शॉट सर्किट झाल्याने घराला लागली आग…
कोरोनाचा पुनरुज्जीवन! देशभरात 5000 जवळपास अॅक्टिव्ह रुग्ण,
खतांची संशयास्पद विक्री : वाहनातील साठा सील!
पोस्टमधून संदेश:
दिल्ली पोलिसांनी RCB च्या विजयाच्या निमित्ताने वाहन चालवणाऱ्या तरुणांना उद्देशून संदेश दिला —
“बघा, RCB ने 18 वर्षे वाट पाहिली आणि तुम्ही अजून लायसन्स नसेल तरी गाडी चालवण्याचा हट्ट करता?”
त्यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं – “विराट विजयासाठी संयम गरजेचा आहे!”
वायरल का झाला पोस्ट?
RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर दिल्लीतल्या तरुणांमध्येही उत्साह दिसून आला.
पण दिल्ली पोलिसांनी या संधीचा वापर जनजागृतीसाठी केला आणि ‘ड्रायव्हिंग एज अवेअरनेस’
वाढवण्यासाठी अनोखा मार्ग निवडला. सोशल मीडियावर याचं भरपूर कौतुक होत आहे.
IPL 2025 फायनल:
राजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभूत करत 190
धावांचं लक्ष्य दिलं होतं, ज्याच्या प्रत्युत्तरात पंजाब फक्त 184 धावाच करू शकली.
आणि 18 वर्षांनंतर बेंगळुरूने पहिल्यांदाच IPL चषक उंचावला.
Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatiyal-akot-talukyastha-vastapur-yehet-karma-killing/