राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय
घेण्यास वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti )
Related News
पिंपरीत भटक्या कुत्र्यांचा भीषण हल्ला; 5 वर्षीय चिमुरडीला 46 सेकंद घेरलं, शरीरावर 90 टाके
Pimpri Chinchwad Dog Attack : पिंपरी-चिंचवड शहरातून भटक्या कु...
Continue reading
पंतप्रधान बालेन शाहांचा मोठा यू-टर्न! भारताच्या राजदूतांची भेट; चीनला धक्का देणारा 1 मोठा संकेत?
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी भारताबा...
Continue reading
माजी चेअरमन एल. खियांगते अटकेत; 17व्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन आणखी पेटलंरांची : झारखंडमधील स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आं...
Continue reading
रांचीमध्ये विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा, Water Cannon नंतरही आंदोलन सुरूचरांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेच्य...
Continue reading
Paper Leak: 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटी दंड; एकनाथ शिंदेंचा पेपर लीक करणाऱ्यांना कडक इशारा
मुंबई : परीक्षा आणि पेपर लीकच्या मुद्द्यावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्य...
Continue reading
EPFO: नोकरी गेली? मग PF पैशांचं काय होणार? ईपीएफओचे नियम जाणून घ्या
खासगी क्षेत्रात नोकरी जाणे, नोकरी बदलणे किंवा काही काळासाठी करिअरमधून ब्रेक घेणे ही आजच्या काळात सामान्य बाब झा...
Continue reading
लग्न करणाऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मदत; केंद्राची खास योजना, अटी काय? जाणून घ्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया
देशात सामाजिक समरसता वाढवण्यासाठी आणि जातीय भेदभाव कमी करण्यासाठी कें...
Continue reading
जंतर-मंतरपासून रांचीपर्यंत चर्चेत आलेल्या नेहा बोरा आहेत तरी कोण? शिक्षण, PhD आणि विद्यार्थी राजकारणाचा प्रवास
झारखंडमध्ये JPSC-JSSC परीक्षेच्या मु...
Continue reading
Mamata Banerjee : धक्कादायक! ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, चिखलफेक आणि चप्पल-बूट भिरकावले; बंगालमध्ये खळबळ
पश्चिम बंगालच्या
Continue reading
यांनी केली. Raju Shetti : राज्यातील मंत्र्यांना व लोकप्रतिनिधींना कामाच्या
टक्केवारीत जास्त रस असल्याने शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti ) यांनी केली आहे. रत्नागिरी – नागपूर महामार्गात
चौपट मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्यांनी मोजणी करु न देण्याचा निर्णय घेतल्याचे शेट्टी म्हणाले.
चौपट मोबदला देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे एक वर्षापासून प्रलंबित आहे.
महामार्गाला चौपट मोबदला दिल्याशिवाय मोजणीस विरोध केल्यावर जबरदस्तीने
भुसंपादनास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांन हातकंणगले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकरी व राज्य सरकार विरोधात हा संघर्ष सुरू असून पोलिस बळाचा वापर
करून बळजबरीने रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेतकऱ्यांना कोणत्याही नोटीसा न देता हुकुमशाही पध्दतीने
भुसंपादन केले जात आहे. राजू शेट्टी यांनी थेट हातकंणगले पोलिस
ठाण्यात शेतकऱ्यांची भेट घेऊन मोजणी थांबविण्यास सांगितले.
शेतकऱ्यांच्या विरोधात बळजबरीचा वापर केल्यास राजू शेट्टी
यांच्या नेतृत्वाखाली सांगली कोल्हापूर महामार्ग बेमुदत बंद करणार
असल्याचे शेट्टी म्हणाले. राज्य सरकार वेळ काढूपणा करून शेतक-
यांच्या जमीनी कवडीमोल दराने काढून घेण्याचा घाट करत
असल्याचे शेट्टी म्हणाले.
Read more news here :https://ajinkyabharat.com/sanjay-raut-home-minister-mhanje-divyach-aht-yogesh-kadhanchaya-tya-vasavyavarun-sanjay-raut-bhadkle/