अकोल्यात आठ वर्षांपासून विकास फाउंडेशनकडून उपक्रम
विधवा, परितक्ता, घटस्फोटिता महिलेने काय घालावे, कुंकू लावावे की लावू नये,
तिने कसे जगले पाहिजे, तिने दुसरे लग्न करावे की करू नये?
Related News
रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या विवाह सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत केलेल्या आत्मीय वा...
Continue reading
Instagram ने Carousel Posts साठी Multi Caption Feature सुरू केले आहे. आता प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला स्वतंत्र कॅप्शन देता येणार असून, कंटेंट अधिक आक...
Continue reading
बुरख्यावर इम्तियाज अली यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा. महिलांच्या स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि समाजातील बदलांवर त्यांनी मांडली स्पष्ट...
Continue reading
मुंबई हे देशातील सर्वात वेगाने धावणारे आणि कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र याच मायानगरीत सध्या उष्णतेचा आणि आर्द्रतेचा असा कहर सुरू आहे की स...
Continue reading
फेसबुकवर प्रेम, 75 दिवसांत लग्न! 'लगान' फेम अभिनेत्रीने वयाच्या 60 व्या वर्षी शास्त्रज्ञासोबत थाटला संसार
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं अनेकदा म्हटलं जातं आणि त्याचं जिवंत उदाहरण ...
Continue reading
सोनू निगमच्या तब्येतीबाबत चिंताजनक माहिती; मानेच्या नसांचा गंभीर त्रास, MRI-CT Scan सुरू, तरीही शो रद्द करणार नाही
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लो...
Continue reading
7 कोटींच्या सोन्याची चोरी की AI चा धक्कादायक खेळ? 5 किलो सोन्याच्या व्हायरल CCTV व्हिडिओमागचं सत्यसोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल ह...
Continue reading
NEET UG 2026 परीक्षा सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने भारतात Telegram वर तात्पुरती बंदी घातली आहे. तसेच मेसेज एडिट फीचर 30 जूनपर्यंत बंद करण्या...
Continue reading
मोठा धक्का! 22 जूनपर्यंत भारतात Telegram वर बंदी? NEET 2026 परीक्षेसाठी केंद्राचा कठोर निर्णय
नवी दिल्ली : देशातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक असलेल्या NEET UG...
Continue reading
भारतात नियम मोडण्यामागे नेमकं कारण काय? व्हायरल व्हिडिओने छेडली मोठी चर्चा
भारतात वाहतुकीचे नियम मोडणे, रांगेत मध्येच घुसणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे ...
Continue reading
Facebook Down : फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक ठप्प – मेटा सर्व्हर क्रॅशमुळे जगभरात गोंधळ
शुक्रवारी संध्याकाळी सोशल मीडिया जगतात मोठा हादरा बसला....
Continue reading
वादग्रस्त व्हायरल व्हिडिओनंतर KEM मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनी सेजल पवारवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 15 दिवसांची सक्तीची रजा, कॉलेज-रुग्णालयात प्रवेशबं...
Continue reading
आजही असंख्य प्रश्न, शंका, निबंध समाजाकडून एकल महिलांवर घातले जातात.
अशात सौभाग्यवती महिलांप्रमाणेच एकल महिलांनाही वटपौर्णिमेचा उत्सव साजरा करता यावा,
यासाठी अकोल्यातील श्री विकास फाउंडेशनच्या वतीने
सकारात्मक पाऊल उचलण्यात आले.
मागील ८ वर्षांपासून एकल महिलांना उभारी देणारी परंपरा
अखंडपणे सुरू असून संस्थेच्या सदस्यांनी शुक्रवारी वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली.
गोरक्षण रोड दत्त मंदिर, दत्त कॉलनीतील एकल महिला एकत्र आल्या.
कुणाच्या पतीचे अपघातात निधन झाले, तर काहींचा घटस्फोट झाला.
काही महिलांच्या पतीने त्यांना सोडून दिले.
अशा महिलांचा हळदीकुंकू, महिलांच्या विशेष उत्सव प्रसंगी त्यांचा फारसा विचार होत नाही.
महिलांचे उत्सव म्हणजे, त्यानिमित्त एकत्र होऊन गुजगोष्टी करणे, एकमेकांचे सुख, दुःख वाटून घेण्याचे प्रयोजन.
भाव-भावनांचे आदान-प्रदान करण्याची एक व्यवस्थाच.
पण दुर्दैवाने आयुष्यात अचानक आलेल्या के संकटामुळे एकल महिला यातून वेगळ्या पडतात.
खरंतर त्यांना त्यांच्या भावना मोकळ्या करण्याचे व्यासपीठ हवे असते.
पुन्हा आयुष्य नव्याने जगण्यासाठी सर्वांनी त्यांना सांभाळून घेणे अपेक्षित असते.
हिच गोष्ट लक्षात घेऊन श्री विकास फाउंडेशनच्या विधवा, परितक्ता,
घटस्फोटिता महिलांसाठी वटपौर्णिमा उपक्रम सुरू केला.
सुरुवातीला समाजाकडून त्यांना विरोध झाला.
पण हळूहळू हा बदल परिसरात स्वीकारण्यात आला.
समजून घेणे आवश्यक
माझे पतीच्या निधनानंतर मी वटपौर्णिमा उत्सव साजरा केला.
माझ्याप्रमाणे इतर महिलांना तसे करता, यावे हाच उपक्रमाचा उद्देश होता.
एकल महिलांच्या समस्यांना समाजाने समजून घेण्याची गरज आहे.
त्यांना वेगळे न करता त्यांना सामावून घेणे आवश्यक आहे.
– वैष्णवी दातकर, अध्यक्ष, श्री विकास फाउंडेशन
Read also: https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/