प्रारंभ आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते
पातूर | तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ पातूर शहर व तालुक्यात नुकताच मोठ्या उत्साहात झाला.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
या अभियानाचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या सदस्यता नोंदणी मोहिमेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे प्रदेश
सचिव प्रा. मोहम्मद फरहान अमीन यांनी घेतली असून,
पातूर तालुका व शहरात जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून सदस्य नोंदणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
अभियानाची व्यापक तयारी करण्यात आली असून, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, विद्यार्थी,
युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन फरहान अमीन यांनी यावेळी केले.
‘लाडकी बहीण’ योजनेचा दाखला
प्रा. अमीन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजनेसारख्या जनहिताच्या उपक्रमांत
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचा मोठा वाटा आहे.
भविष्यात अशा अनेक योजना अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार असून,
त्यासाठी पक्ष बळकट होणे आवश्यक आहे.
‘अजितदादांचा हात बळकट करा’ – आवाहन
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे नेतृत्व अधिक मजबूत
करण्यासाठी व लोकसहभाग वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी,
विशेषतः भगिनींनी, या सदस्यता अभियानात भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.