अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत योग्य न्याय मिळवून दिला आहे.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
तब्बल १० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या कामगारांच्या मागण्या अखेर मान्य करण्यात
आल्या असून, जुन्या कर्मचाऱ्यांना नव्या ठेकेदार कंपनीत पुन्हा सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कामगारांच्या संघर्षाची पार्श्वभूमी
८ एप्रिलपासून ए.डी.एम. ऍग्रो कंपनीने त्यांची जुनी सुरक्षा पुरवणारी सेफ गार्ड कंपनी हटवून गुरगाव
(हरियाणा) येथील ‘पॅराग्रीन’ कंपनीला नवीन कंत्राट दिले. या निर्णयामुळे गेल्या १० वर्षांपासून सेवा देत असलेले
स्थानिक सुरक्षा रक्षक बेरोजगार होण्याच्या संकटात सापडले.
त्यामुळे या कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर उपोषण सुरू केले होते.
मनसेचा ठाम हस्तक्षेप
कामगारांचे हे दुःख मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कंपनीच्या एच.आर. मॅनेजर चंद्रभूषण शर्मा यांची
भेट घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना नव्या कंपनीतच सामावून घेण्याची मागणी केली.
‘मनसे स्टाईल’ मध्ये समजावणी दिल्यानंतर कंपनीने लेखी आश्वासन देत मागणी मान्य केली.
त्यानंतर पॅराग्रीन कंपनीचे संचालक गुरमीतसिंग यांच्यासोबत बैठक घेण्यात आली.
या बैठकीतही कामगारांच्या पुन्हा नियुक्तीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
नियुक्ती प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे.
मनसेच्या प्रयत्नांना कामगारांचा पाठिंबा
कामगारांनी या निर्णयाचे स्वागत करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आणि सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
या वेळी परिसरात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले.
उपस्थित मान्यवर
या लढ्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले, अकोला शहर अध्यक्ष सौरभ भगत,
मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड, तालुकाध्यक्ष सौरभ फाले, तसेच शुभम कवोकार,
मुकेश धोंडफळे, अमोल भेंडारकर, मंगेश देशमुख, निलेश स्वर्गीव, डॉ. प्रसन्न सोनार,
निलेश आगरकर यांची उपस्थिती होती.