खारपणपट्टी: खारपणपट्ट्यातील बारूला विभागातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई
निर्माण झाली असून ग्रामस्थांना १५ ते २० दिवसांआड पाणी मिळत आहे.
खांबोरा पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात आली असली तरीही पुरवठा
Related News
16
May
‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’; अजित पवार गटात नेमकी ती महिला कोण?
अजित पवार गटात अंतर्गत कलह? ‘ब्यूटी पार्लर ते हेलिकॉप्टर बिल’ चर्चेने राजकारण तापले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये
16
May
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आसामचे ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ, उष्णतेपासून मिळेल आराम
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या आसामी पाककृती; ‘हे’ 5 पारंपरिक पदार्थ उष्णतेपासून देतील आराम
उन्हाळा सुरू झाला की भारतभर थंडावा देणाऱ्या पदार्थांची चर्चा रंगते. कुठे आंब्याचे प...
16
May
‘Karuppu’ची बॉक्स ऑफिसवर दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 20 कोटींचा टप्पा पार
‘Karuppu’ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; सूर्या-त्रिशाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 20 कोटींचा टप्पा पार
दक्षिण भारतीय सुपरस्टार Suriya आणि अभिनेत्री
16
May
Cafe मधील कोल्ड कॉफी इतकी क्रीमी का लागते? जाणून घ्या सीक्रेट ट्रिक्स
Cafe मधील कोल्ड कॉफी इतकी क्रीमी का लागते? घरच्या कोल्ड कॉफीला परफेक्ट कॅफे स्टाइल टेस्ट देण्यासाठी जाणून घ्या खास ट्रिक्स
Cafe मधील कोल्ड कॉफी इतकी क्री...
16
May
उन्हाळ्यात फरमेंटेड भात का ठरतो सुपरफूड? जाणून घ्या जबरदस्त फायदे
उन्हाळ्यात फरमेंटेड भात का ठरतो सुपरफूड? आजीच्या पारंपरिक उपायामागील विज्ञान जाणून घ्या
उन्हाळ्यात फरमेंटेड भात का ठरतो सुपरफूड : भारतीय घरांमध्ये उन्हाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी...
सुरळीत न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले.
७३ कोटींची योजना अपयशी?
खांबोरा पाणीपुरवठा योजनेच्या ७३ कोटी रुपयांच्या महत्त्वाच्या कामांपैकी
१००% कामे पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
मात्र, तरीही या भागातील १५ ते २० गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
ग्रामस्थांचा इशारा – मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन
यावेळी ग्रामस्थ पवन बुटे आणि दिलीप मोहोड यांनी किमान तीन दिवसाआड
तरी नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी केली.
अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
