बलिया | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या हल्ल्याला विरोध करत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एक शेतकरी
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
चक्क पाकिस्तानच्या विनाशापर्यंत दाढी-मिशी न करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.
‘अनपढ पण देशभक्त’ शेतकरी चर्चेत
बलियातील पटखौली गावचे निवासी नवीन कुमार राय उर्फ चुन्ना राय हे स्वतःला ‘अनपढ गावंरडा शेतकरी’ म्हणवतात.
मात्र, देशप्रेमाच्या बाबतीत त्यांची भावना प्रखर आहे. ते आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना
तब्बल ५० पत्रं पाठवून आपला पाठिंबा दर्शवत आले आहेत
. यापैकी काही पत्रांना खुद्द पंतप्रधान कार्यालयाकडून उत्तर देखील मिळालं आहे.
“पाकिस्तान नष्ट होईपर्यंत न दाढी करणार, न मिशी”
पहलगाम हल्ल्याने व्यथित झालेल्या राय यांनी जाहीर केले की, “जेव्हा पर्यंत पाकिस्तान नष्ट होत नाही,
तेव्हा पर्यंत मी दाढी आणि मिशी कट करणार नाही.” त्यांनी स्पष्टपणे म्हटलं,
“मोदीजींच्या एका आदेशावर आम्ही शेतकरी देशासाठी रणभूमीत उतरण्यास तयार आहोत.
फरसा आणि पारंपरिक हत्यारे घेऊनही सीमा पार करू.”
“बलियाचे बागी पुन्हा सज्ज!”
इतिहासात स्वातंत्र्य चळवळीतील योगदानासाठी ओळखले जाणारे बलिया जिल्हा,
आता पुन्हा एकदा ‘बागी तेवरात’ दिसत आहे. राय म्हणतात, “पाकिस्तान बलियाचे नाव ऐकून थरथरेल.
देश संकटात असताना आम्ही मागे हटणार नाही.”
या शेतकऱ्याची ही अजब प्रतिज्ञा आणि देशभक्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
जिथे अनेकजण निषेधाच्या पोस्ट्समध्ये अडकतात, तिथे नवीन कुमार राय यांची ही कृती देशप्रेमाचं एक वेगळंच उदाहरण ठरत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jatnaiya-cangencannasathi-modi-sarkarcha-motha-decision/