इस्लामाबाद | ८ मे २०२५ — भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर पाकिस्तानने अणुबॉम्बच्या धमक्यांची खेळी सुरू केली होती.
पण भारताच्या ठोस आणि संयमित सैनिकी प्रतिउत्तरामुळे या धमक्यांचा फोलपणा जगासमोर आला.
आता पाकिस्तानने त्यांच्या अणवस्त्रांचा साठा कुठे लपवून ठेवला आहे, याबाबत एक महत्त्वाचा गुप्त रिपोर्ट समोर आला आहे.
Related News
दोन Kiwi रोज खाल्ल्यास पोटाच्या आरोग्यासह रोगप्रतिकारक शक्तीवर होतो मोठा फायदा; जाणून घ्या संपूर्ण माहिती
दररोज 2 Kiwi खाल्ल्यास शरीरात घडतात मोठे बदल ...
Continue reading
Splitsvilla 16 : गौरेश गुज्जरालचा खुलासा – “मोहित-अनुष्का खरे कपल नव्हते”; दीपतनशूने सौंदर्याला ब्लॉक केल्यावरही दिली प्रतिक्रिया
Splitsvilla 16
Continue reading
90 च्या दशकातील प्रत्येक भारतीय मुलाच्या हृदयात कायमची घर करून बसलेली 9 आयकॉनिक टॉफी — जुन्या आठवणींची गोड सफर!
90 चे दशक… टीव्हीवर कार्टून नेटवर्क, शाळेच्...
Continue reading
दक्षिण भारतीय नाश्ता 30 दिवस सतत खाल्ल्यास शरीरात नेमके काय बदल घडतात? तज्ञांचे महत्त्वाचे निरीक्षण
बहुतेक लोक आपला दिवस घाईगडबडीत सुरू करतात आणि नाश्ता हा ‘जे मिळेल ते’ म्हणून उर...
Continue reading
Splitsvilla 16 : गौरवेश गुज्जरलची मोठी कबुली! आकांक्षा चौधरी–सौंधर्या शेट्टी वाद, उर्फी जावेदच्या पार्टीतील गाळलेल्या अश्रूंवर उघड केले मोठे रहस्य
MTV चा लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6: शेवटच्या आठवड्यात कॅप्टन्सीवर तुफान लढत! कोण मिळवणार घरातील शेवटचा कॅप्टनचा मान?
Bigg Boss Marathi 6 आता अंतिम टप्प्य...
Continue reading
मोठी बातमी! अमेरिकेनं इराणसमोर गुडघे टेकवले? ट्रम्पच्या नव्या पोस्टने जागतिक राजकारणात खळबळ
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा जागत...
Continue reading
जालना समृद्धी महामार्ग अपघात : मृत्यूचं तांडव, 6 मजूर महिलांचा जागीच मृत्यू
जालना जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर मंगळवारी दुपारी भीषण अपघात झाला ...
Continue reading
उन्हाळ्यात भुक मंदावली? दह्यात भाजलेले जिरे मिक्स करा आणि अनुभवाआश्चर्यकारक फायदे
निरोगी पचनसंस्था आणि शरीरासाठी दही एक अत्यंत पौष्टिक अन्न आहे. ...
Continue reading
उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्याल? रोपे सुकू नयेत यासाठी खास टिप्स
तुळस ही फक्त एक झाड नाही, तर हिंदू धर्मात तिचा धार्मिक आणि औषधी महत्त्वाचा मोठा सहभाग...
Continue reading
डोकं दुखत असेल तर काय करावं? जराही दुर्लक्ष न करता हे उपाय करा
डोकेदुखी ही एक सामान्य समस्या वाटली तरी ती बहुतेक वेळा शरीरातून काही गंभीर संकेत देत अ...
Continue reading
‘या’ महिलांनी रात्री दही खाऊ नये… जाणून घ्या गंभीर आजारांची शक्यता
दही हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अन्न मानले जाते, जे आतड्यांच्या आरोग्यासह अनेक प...
Continue reading
FAS (Federation of American Scientists) च्या उपग्रह छायाचित्रांवर आधारित रिपोर्टनुसार,
पाकिस्तानने अणवस्त्र साठा अनेक गुप्त ठिकाणी लपवून ठेवला आहे.
यामध्ये अणुबॉम्ब वाहून नेणाऱ्या TEL (Transporter Erector Launcher) वाहनांसाठी सुसज्ज केलेली ठिकाणं,
भूमिगत गॅरेज, क्षेपणास्त्र चौक्या आणि वेगळे डेपो यांचा समावेश आहे.
या रिपोर्टनुसार, अक्रो-पेटारो, गुजरांवाला, खुजदार, पानो अकील आणि सरगोधा या ठिकाणी
पाकिस्तानकडे अणवस्त्र असण्याची शक्यता आहे. याशिवाय बहावलपूर
येथे सहावा बेस बांधला जात असल्याचेही संकेत मिळाले आहेत.
विशेष म्हणजे हे सर्व बेस भारतीय सीमेपासून 60 ते 295 किमी अंतरावर आहेत.
या ठिकाणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते — पाकिस्तानचा अणुशस्त्र कार्यक्रम केवळ संरक्षणासाठी नसून,
तो भारताच्या विरोधात वापरण्याच्या उद्देशाने नियोजित पद्धतीने आखण्यात आला आहे.
मात्र, भारताच्या स्पष्ट भूमिकेनंतर हे अणुबॉम्ब केवळ शाब्दिक डरावणीपुरतेच उरले आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/rawpindi-stadium-drone-halla/