नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कराने राजस्थानच्या लाठी परिसरातून पाकिस्तानचा एक वैमानिक जिवंत पकडला आहे. हा वैमानिक पाकिस्तानच्या वायुदलातील असून तो JF-17 लढाऊ विमानात सवार होता. भारताने हे विमान पाडल्यानंतर वैमानिकाने आपले प्राण वाचवण्यासाठी आपत्कालीन पॅराशूटचा वापर केला. त्यानंतर तो लाठी परिसरात उतरला आणि तेथे भारतीय लष्कराच्या ताब्यात गेला.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या वैमानिकाला एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. अद्याप अधिकृतरीत्या त्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही, मात्र तो पाकिस्तानच्या वायुदलातील वरिष्ठ अधिकारी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची आक्रमक भूमिका
Related News
The Post Office’s Exciting Scheme : किसान विकास पत्र – थेट पैसे दुप्पट, सुरक्षित गुंतवणूक!
The Post Office’s Exciting Scheme...
Continue reading
Primary Symptoms of Liver Dysfunction : आरोग्याची लपलेली धोक्याची घंटा
liver हा आपल्या शरीराचा सर्वात मोठा आणि अत्यंत महत्वाचा अवयव आहे. हे फक्त शरीरा...
Continue reading
Banana खाण्याची योग्य वेळ: वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
Banana हे आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ आहे. या फळात भरपूर पोषण...
Continue reading
पाठीवर बॅग, अंगावर डिलिव्हरी बॉयचा ड्रेस! Raghav Chadha चा डिलिव्हरी पार्टनर बनून सामाजिक संदेश
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आम आदमी प...
Continue reading
त्वचेवर दिसणारे डाग आणि बदल – Diabetesचे लपलेले लक्षण?
आजकाल जंक फूडचे सतत सेवन, व्यायामाचा अभाव, वेळेवर झोप न होणे यासारख्या जीवनशैलीमुळे अनेकांना Diabe...
Continue reading
PF मध्ये जन्मतारीख कशी अपडेट करावी? जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया
आजच्या काळात नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी कर्मचारी भ...
Continue reading
सुप्रसिद्ध गायक Mika Singh ची भटक्या कुत्र्यांसाठी दर्यादिली – 10 एकर जमीन दान करण्याची तयारी, सुप्रीम कोर्टाकडे मागणी
भटक्या कुत्र्यांसाठी Mika Singh
Continue reading
SBI ग्राहकांसाठी मोठा बदल! ATM मधून पैसे काढणे होणार महाग, जाणून घ्या नवीन शुल्क आणि नियम
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकां...
Continue reading
Green Cardamom and Black Cardamom : या दोन वेगवेगळ्या मसाल्यांमधील फरक समजून घ्या
भारतीय स्वयंपाकघरात वेलची (Cardamom) ही मसाला लगेच ओळखली जा...
Continue reading
हिवाळ्यातील आवडता पदार्थ ‘Saag ’ अधिक चविष्ट कसा बनवायचा? जाणून घ्या 5 सोप्या टिप्स
हिवाळा आला की भारतीय घराघरांत एक खास पारंपरिक पदार्थ हमखास तयार होतो—तो म्हणजे
Continue reading
In America कारल्याची किंमत वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल!
भारतीय भाजीपाला आणि फळांची किंमत भारतात पाहून आपण काही प्रमाणात परिचित आहोत, पण In America...
Continue reading
₹3000 under the Ladki Bahin Scheme : अजित पवारांनी संभ्रम मिटवला, नेमके काय होणार?
राज्यात Ladki Bahin ना मिळणाऱ्या 3000 रुपयांच्या मदतीच्या योजनेला
Continue reading
२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या हल्ल्यात भारताचे २६ नागरिक शहीद झाले होते. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ले केले.
या हल्ल्याचा प्रतिशोध घेण्यासाठी पाकिस्तानकडून भारतीय सीमांवर ड्रोन व मिसाईल हल्ले करण्यात आले. मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे सर्व हल्ले निष्फळ ठरवले. पाकिस्तानने भारताच्या विविध शहरांवर लढाऊ विमानांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, त्यातच एक JF-17 विमान भारतीय हद्दीत घुसले होते. त्याला भारताने वेळीच लक्ष्य करून पाडले आणि त्यातील वैमानिक जिवंत पकडण्यात यश मिळवले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त
भारत-पाकिस्तानमध्ये वाढत चाललेला तणाव पाहता संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका व रशिया यांनी दोन्ही देशांनी संयम ठेवावा, असे आवाहन केले आहे. मात्र भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणताही तडजोड होणार नाही.
भारतीय लष्कर सध्या सर्व सीमेवर सज्ज असून पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक कारवायेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.