नवी दिल्ली | १२ मे :
पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेला
“ऑपरेशन सिंदूर” हा निर्णय अत्यावश्यक होता, असं स्पष्ट करताना भारतीय लष्कराचे
Related News
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
आजोबा-पणजोबांच्या वडिलोपार्जित संपत्तीत कोणाचा किती हक्क? वडिलांनी नाकारला तर काय करावे?
आजोबा-पणजोबांच्या संपत्ती : भारतातील कौटुंब...
Continue reading
शेअर बाजार कोसळला: 4 लाख कोटींचे नुकसान, गुंतवणूकदारांमध्ये घाबराट
भारतीय शेअर बाजारात बुधवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 850 अंकांन...
Continue reading
पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; संभाव्य खुनाचा कट उधळला, ‘शार्प शुटर’ पिस्तुलासह अटक
पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक...
Continue reading
धुळे: शिरपूर तालुक्यात आईने दोन मुलांसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना; एकाच वेळी मृत्यू, संशयित पतीला पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यातील शिरपूर ता...
Continue reading
प्रियदर्शन जाधवची पोस्ट चर्चेत: मानसिक ताण, चिंता आणि नैराश्याबाबत खुलासा
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव स...
Continue reading
प्रभाकर मोरे म्हणाले: “शिमगा – देव आपल्या घरी येतो आणि तो अनुभव घ्यायला प्रत्येकाने वेळ द्यावा”
कोकणातील होळी किंवा शिमगा हा सण फक्त रंगांच्या आणि उत्सा...
Continue reading
AI Impact Summit 2026 : रिलायन्स जिओ देणार “स्वस्त AI” – भारताला २१व्या शतकातील AI महाशक्ती बनवण्याचे स्वप्न, मुकेश अंबानींची मोठी घोषणा
AI ...
Continue reading
MIM चा राज्यसभेत प्रवेश? ओवैसींचा भडकलेल्या आमदारांचा दावा
बिहारमध्ये राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय वातावरण तापल...
Continue reading
तरुण व्यावसायिकांमध्ये वाढत आहे डीप व्हेन थ्रॉम्बोसिसचा धोका
आधी वृद्धांपुरता मर्यादित समजल्या जाणाऱ्या डीप व्हेन थ्रॉम्बोसिस (DVT)
Continue reading
मेंदूच्या जखमे नंतर हालचाली पुन्हा शिकण्याची प्रक्रिया : डॉक्टरांनी बॉबथ पद्धतीची माहिती दिली
मेंदूची जखम किंवा न्युरोलॉजिकल इज...
Continue reading
घरच्या घरी चाट बनवताना टाळा हे ६ सामान्य चुका, जे चवीत बिघडवू शकतात
चाट ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड्सपैकी एक आहे. प्रत्येक राज्यात चाटची विविध...
Continue reading
डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सोमवारी स्पष्ट भूमिका मांडली.
राजीव घई म्हणाले, “पाकिस्तानकडून वार होणार याची पूर्ण शक्यता होती आणि त्यासाठी आमची
एअर डिफेन्स सिस्टीम दगडासारखी भक्कम होती. आमचं संरक्षणजाळं भेदता येणं शक्य नव्हतं.
आम्ही आधीच तयारी केली होती.”
त्यांनी सांगितलं की, गेल्या काही महिन्यांतील खोरी मंदिराजवळच्या यात्रा हल्ला,
आणि एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथील पर्यटकांवरील हल्ला, हे दहशतवादाच्या बदललेल्या स्वरूपाची उदाहरणं आहेत.
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता, आणि त्यानंतर आमचं प्रत्युत्तर अपरिहार्य होतं,” असं ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेत एअर ऑपरेशन्सचे डायरेक्टर जनरल एअर मार्शल ए. के. भारती यांनीही भूमिका मांडली.
ते म्हणाले, “आमची लढाई केवळ दहशतवाद्यांविरोधात होती.
पण दुर्दैवाने पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांचा पाठिंबा घेतला आणि ही लढाई स्वतःवर ओढवून घेतली.”
भारतीय हवाई दलाने ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकी तळांवर अचूक हवाई हल्ले केले.
भारती म्हणाले, “पाकिस्तानची कोणतीही मिसाईल आमच्या संरक्षण जाळ्याला भेदू शकली नाही.
आमच्या हल्ल्यांमुळे केवळ दहशतवादीच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणांनाही मोठं नुकसान झेलावं लागलं.”
अखेर, ९ ते १० मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या एअर लॉजिस्टिक ठिकाणांवर हल्ल्याचा प्रयत्न केला,
पण तो अपयशी ठरला, अशी माहितीही ले. जनरल घई यांनी दिली.
Read Also :
https://ajinkyabharat.com/neet-chief-tayari-karanya-both-vidyadhyanchi-suicide/